नमस्कार मित्रांनो..मराठी दुनिया या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपल्याला कोणतीही कामे करीत असताना काही अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्याला त्या कामात यश मिळावे हीच आपली इच्छा असते परंतु भरपूर मेहनत घेऊन देखील त्या कामात यश प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण निराश होऊन बसतो आणि प्रयत्न करणे देखील सोडून देतो. तर मित्रांना जीवनात आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते परंतु आज मी एक असा उपाय सांगणार आहे. जे या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

आपण स्वामींची भक्तीभावाने पूजा करीत असतो. विधीपूर्वक करीत असतो. जीवनात कोणतीही अडचणी असल्यास तर आपण स्वामींचे भक्तिभावाने सेवा करतो. त्यांचा जप करतो. स्वामीच्या भक्तीभावाने सेवा केल्याने आपल्याला लवकरच त्याचा प्रभाव पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे स्वामींचे चार रत्ने जीवनाच्या अडचणीवर मात करण्यासाठी एक प्रभाविक साधन आहे.

स्वामींचे चार रत्ने आहेत. त्याचा उपयोग तुम्ही गरज असेल तरच त्याचा उपयोग करा. त्यातील एक म्हणजे माफी जे कोणी तुम्हाला काही बोलल्यास ते मनामध्ये ठेवू नका त्याचा विरोधाभास करू नका त्याबद्दल जास्त विचार करू नका त्याबद्दल त्याला माफ करा.

उदा. मला कधी ठेच लागल्यास तर त्या जागेपासून तुम्ही बाजूला जाता. तसेच जीवनात कितीही कठोर आला मारल्यास त्याचा ठेच आपल्यालाच बसतो त्याच प्रमाणे कोणीही व्यक्ती तुम्हाला बोलल्यास मनामध्ये ठेवून घेऊ नका. उलट त्याला माफ करा.

दुसरे रत्न आहे विश्वास. आपण स्वतःवर व देवावर विश्वास ठेवला पाहिजे ,जोपर्यंत तुम्ही काहीच पाहात नाही तोपर्यंत त्याच प्रमाणे देवही काही करू शकत नाही. तसेच देव तुम्हाला संकटातून वाचवू शकणार शकत नाही.

तिसरे रत्न आहे विसरून जाणे. जर तुम्ही एखाद्याला मार्ग दाखविला, मदत केली किंवा त्यावर परोपकार केला, तर हे सर्व विसरून जायचं आहे. जर हे तुम्ही विसरला नाही आणि एखाद्याला मी केले ,असं म्हणालात तर हे अहंकार निर्माण होईल. त्यामुळे प्रतिफलाची चिंता करायची नाही कारण पुण्या याचे मोजमाप ईश्वराकडे असते.

चौथी रत्न म्हणजे वैराग्य. जेव्हा जन्म होतो तेव्हा निश्चित आहे की कधी ना कधी आपला मृत्यू आहे. कोणत्याही व्यक्ती बद्दल मोह लोभ माया ठेवू नये. हे तिन्ही सुरुवातीला सुख देतात. पण वास्तवात हे तिन्ही सुखाच्या मार्गाने येऊन दुःख देतात. माया ममता हे सर्वांवर ठेवा. वृक्ष असो व प्राणी.सजीव असो वा निर्जीव.

हे चार रत्न स्वामींचे जे जीवनात खूप महत्त्वाचे आहे. विचार रत्न भक्तांच्या अडचणींचे निरसन करते अध्यात्मिक विचार केल्यास याचा उपयोग हा प्रत्येकाला पडेल पण गरज निर्माण झाल्यास करा त्याचा उपयोग करा. तर मित्रांनो तुम्हाला देखील कोणत्याही कामात यश मिळत नसेल..

किंवा अडचणी निर्माण होत असतील तर मी जी सांगितलेली चार रत्ने आहेत त्याचा वापर करून पहा. तुम्हाला त्या कामात यश नक्की मिळून जाईल व कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया मराठी दुनिया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *