नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो सकाळी उठल्यावर या गोष्टी वस्तू दिसल्या तर हा स्वामींचा संकेत आहे व त्या गोष्टी वस्तू शुभ मानले गेले आहेत आपल्यासाठी नवीन सकाळ नवा आनंद नवा उत्साह घेऊन येते. आपण सकाळी उठल्यावर काहीतरी नवीन करण्याची आशा असते असे म्हटले जाते दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर पूर्ण दिवस चांगला जातो.

दिवसभरात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात कधी कधी नैसर्गिक काही अशा गोष्टी दिसतात जे संपूर्ण आपल्या दिवसाशी निगडित असतात आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी शुभ मानले जाते तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या शुभ गोष्टी व शुभ वस्तू त्यांचे दर्शन झाल्यावर आपला दिवस चांगला जातो.

भिंतीवर सरपटणारा कोळी सकाळी जागे झाल्यावर जर आपल्याला भिंतीवर कोळी दिसला तर हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. गाय आपल्या दारी येणे सकाळच्या वेळेस गाय दारात येऊन हंबरत असल्यास ते शुभ सुचक आहे त्याचा अर्थ असा आहे की देवी महालक्ष्मी आपल्या दारी चालत आलेली आहे.

अशा वेळी त्या गाईची पूजा करा तिला खाण्यासाठी पोळी दया. कानात काहीतरी स्वर घुमत असल्यास सकाळी उठल्यावर देवळातील घंटीचा आवाज आल्यास ते फार शुभ मानले गेले आहे याचा अर्थ असा की देवाची कृपा आपल्यावर अनंत आहे व त्याचा शुभ आरंभ झाला आहे आपल्या कामामध्ये सगळे येणारे अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे.

आपल्याला कामानिमित्त बाहेर पडताना जर का आपल्याला घरात पूजा करण्याचा आवाज आला व जर आरतीचा आवाज आला तर ते फार शुभ सूचक आहे. सकाळी उठल्यावर आपल्या गॅलरीत किंवा गच्चीवर कबुतर, पोपट, चिमणी या सारखे पक्षी चिव चिवत असतील तर हे शुभ संकेत आहे.

याचा अर्थ असा आहे की आता आपले चांगले दिवस सुरू होत आहेत आपल्यावर देवाची कृपा दृष्टी आहे देवाचे दूत पक्षी बनून आपल्याला शुभ संकेत दयायला आले आहेत आपल्या घरात पक्षांना खाण्यासाठी दाणे व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

सकाळी शेण, सोन, हिरवे गवत दिसल्यास शुभ संकेत आहे या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपल्याला दिवस चांगला जातो. या सर्व वस्तूचे दिसणे आपल्यासाठी शुभ सूचक आहे खरतर सकाळ ही एक वेळ खुप शुभ आहे सकाळी चार ते सहा हे ब्रह्ममुहूर्ताची आहे.

सकाळी चार ते सहा या वेळेत केलेला अभ्यास ही मुलांच्या लक्षात राहतो अस म्हंटल जात की यावेळेस खुप कमी लोक जागी असल्यामुळे देवाची जी ऊर्जा असते ते थेट आपल्यापर्यंत पोहचते. त्यामुळे या वेळेत केलेले कोणतेही काम चांगले एकाग्रतेने होते अशी एक म्हण आहे लवकर निजे, लवकर उठे त्याची धन संपदा लाभे. हे होते काही स्वामींचे संकेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *