अपयशी लोकांची लक्षणे हे स्वामींनी सांगितले आहेत हे लक्षणे तुमच्या सोबत सुद्धा होत असतील तर आजच ते लक्षणे दूर करा कारण हे लक्षणे तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातील आणि यश तुमच्या कडून खूप दूर जाईल. असे लोक कधीही पुढे जात नाहीत आणि दुसऱ्यांना सुद्धा पुढे जाऊ देत नाहीत.
तर लक्षणे काही असे आहेत अयशस्वी लोक नेहमी बोलतात की मी उद्या पासून सुरुवात करेल. काहीतरी प्रॉब्लेम झाली की यात माझी चूक नाही मी हे करू शकत नाही. कोणतेही काम करायचे झाले की बोलतात माझ्या कडे वेळ नाही.जर कोणाला खूप काही मिळाल त्यांना काही मिळाल नाही
किंवा समोरच्याला यश मिळाल स्वतःला यश मिळाल नाही की तो भाग्यवान आहे मी भाग्यवान नाही माझे तर नशीबच खराब आहे. आणि काही तरी काम त्यांना दिल तर ते बोलतात हे माझ काम नाही हे मला येत नाही. किंवा काहीतरी काम सांगितल तर बोलतात मी थकलो आहे आता माझ्या कडून होणार नाही.
नंतर त्यांना काही करायला सांगितल की हे कर ते कर तर ते बोलतात लोक काय म्हणतील लोकांचा ते जास्त विचार करतात कोणत तरी काम कर बोल तर ते बोलतात हे काम करण शक्य नाही तर हेच लक्षणे स्वामींनी सांगितले आहेत. उद्यापासून सुरुवात करेल, यात माझी चूक नाही.
मी हे करू शकत नाही, माझ्याकडे वेळ नाहीये, तो भाग्यवान आहे, हे माझ काम नाही, मी थकलो आहे, लोक काय म्हणतील, हे करणं शक्य नाही.
तर हे 9 लक्षणे आहेत हे ज्यांच्यात असतात जेही लोक अस बोलतात असा विचार करतात ते अयशस्वी असतात आणि ते लोक कधीच पुढे जात नाहीत जर तुमच्यात असे लक्षणे असतील तर आजच दूर करून घ्या.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये