नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपल्या स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडा ची आई आहेत. या निर्गुण निराकार परम अशांती च्या उदरातून हे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाले आहे. हे स्वामी मातेनेच मनास आहे. निसर्गातील पशुपक्षी वनस्पती आदींना जन्माला घातले आहे आणि परम शांती सर्वांचे पालनपोषण करते. देखील आहे या मातेच्या बाळा वर खूप प्रेम आहे म्हणून आज आपण अशीच एक चमत्कारिक कथा ऐकणार आहोत. एकदा स्वामी महाराजांची स्वारी गणपतराव जोशी यांच्या घरात बसली होती. स्वामी महाराज गणपतराव जोशी यांच्या घरातील सोफ्या वर स्वरूप आनंदात रममाण झाले होते. जोशी यांच्या अंगणा मध्ये कडूनिंबाचे झाड होते.
स्वामी आले म्हणून त्या वेळेला घरात जर आवरासावर सुरू होती. श्री. जोशी यांनी त्यांच्या एका घडाला बोलावले आणि त्यांच्या घराबाहेर त्या कडूलिंबाच्या झाडा ची एक फांदी तोडण्या सांगितले. या गडा ने सांगितला प्रमाणे कुराण हातात घेतली आणि त्या झाडा ची फांदी तोडायला सुरुवात केली तितकाच स्वामी ना ही गोष्ट समजली. स्वामी महाराज अचानक रागा ने लाल बुंद झाले आणि मोठ्या ने आवाज देऊन म्हणाले, अरे आमच्या पालखी ची दांडी कोण तोडतो आहे?
त्याच्या हात पाय तोडून टाका. स्वामी भक्त हो. स्वामी ची वाणी होता सगळ्यांच्या हाता पाया चे कापरे भरले आणि त्या घडा ने कडूलिंबाच्या झाडा ची फांदी तोडायचे काम थोडे थांबले. त्यानंतर सर्वांनी स्वामी ची माफी मागितली. त्याच वेळेला स्वामी महाराज क्रोधित अवस्थेत बाहेर आले आणि एका उघडा वर जाऊन बसले. स्वामी ची आगळी वेगळीला बघून सर्वांना खरोखर आश्चर्य वाटले. नंतर श्री जोशी यांना स्वामीजी ला समजली आणि त्यांनी गडाला सांगून झाड तोडायचे थांबवले.
अच्छा स्वामी कथे मधून स्वामी आपणास खूप मोठा संदेश देत आहेत. या निर्गुण निराकार पर ब्रम्हाचे सगुण साकार स्वरूप म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसणारा हा निसर्गच आहे. हा निसर्गामध्ये परम चैतन्य स्वरूप स्वामीच्या असे म्हणत शरीरच आहे. जसे मानवाच्या शरीरात प्रत्येक अवयव हाता च्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जसे एखाद्या अवयवाला इजा पोहोचतात. सर्व शरीरा चे संतुलन बिघडून अनारोग्य ते अगदी तसेच निसर्ग म्हणजे स्वामीच्या सगुण स्वरूपाचे आहे.
सगुणाचे मानव शरीरा सह ग्रह तारे, पशु, पक्षी, डोंगर. नद्या आधी अवयवास आहे हे सगळे स्वामींच्या अंश आहेत आणि प्रत्येक अंश स्वामीच्या एका विशेष गुणाची अभिव्यक्ती करत आहे. या निसर्गाचा अविभाज्य भाग असणारा मानव प्राणी त्याला विचार करण्याचे बुद्धीचे असे एक विशिष्ट वरदान लाभले आहे. परंतु हे वर धान्या निसर्गचक्रासाठी अभिशाप ठरत आहे. मानव स्वतः च्या स्वार्था साठी निसर्ग चक्राची पर्वा न करता त्यात हस्तक्षेप करतो आहे. आणि स्वतः चे नुकसान करून घेतो आहे. म्हणूनच आज ऐकलेल्या गोष्टी मध्ये जेव्हा कडूलिंबाच्या झाडा ची फांदी तोडण्याचा प्रकार सुरू झाला, तेव्हा स्वामी रागावून त्यांना आमच्या पालखी ची दांडी तोडू नका.
म्हणजे चा निसर्ग चक्रा मध्ये हस्तक्षेप करू नका, असा अगदी स्पष्ट संकेत दिला. थोडक्यात आज आपणास आजच्या पिढी साठी आपण याच्यालेले मधून बोध घ्याय चा आहे की आपल्या ला स्वामीच्या निसर्गा वर प्रेम करायचे आहे. निसर्गातील प्रत्येक भागा स्वामी संस्था आहे. ही अनन्य भक्ति ची भावना आपल्या ला धारण करायची आहे आणि निसर्गा तील प्रत्येक घटका बद्दल आदर भाव मनात ठेवाय चा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!