नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपल्या पैकी बरेच जण स्वामी ची सेवा करत असतात. त्या मध्ये नामजप किंवा माळ जप करत असतात. परंतु मित्रांनो, तुम्ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही स्वामींचा नामजप कसा करता याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही माळ न घेता स्वामींचा नामजप करत असाल तर तुम्ही फक्त नामजप करा.

अशा वेळी स्वामी समोर न बसता कुठे ही नामजप केला तरी चालतो तसे कुठले ही नियम नाही आहे. तसेच तुम्ही माळ न घेता स्वामी समोर बसून नामजप करत असाल तर त्या चाही काही नियम नाही आहेत. परंतु जर तुम्ही जपमाळ हातात घेऊन जप करत असाल तर त्याच्या मात्र काही विशेष नियम आहेत.

आणि ते तुम्ही अवश्य पाळायलाच हवेत. मित्रा ने जपामाळ खूप पवित्र असते आणि तिला पवित्र ठेवायचं असतं. म्हणून पहिला नियम असा आहे की जप माळेला कधीही जमिनीवर ठेवायचे नसते. आपल्याकडून कधी कधी चुकून असे होत असते की आपण जपमाळ खाली ठेवतो.

परंतु चुकून पण असे होता कामा नये? म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जपमाळ कधीही जमिनीवर ठेवू नये. किंवा माणसाचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये. तसेच दुसरा नियम म्हणजे केव्हाही कसे जाऊन जपमाळ घेऊन जप करू नये?

कारण मित्रांनो, कधी कधी आपण बाहेरून येतो आणि डाइरेक्ट पण घेऊन जप करायला बसतो किंवा बाहेर कुणालाही भेटतो. कुठे ही जेवण करतो आणि घरी आलो की लगेच जप करायला बसतो. परंतु हे अत्यंत चुकीचा आहे. मित्रा नो, जप करताना तुम्ही आधी स्वच्छ आणि सुचिर्भूत व्हावे.
म्हणजे नेहमी आधी हातपाय तोंड द्यावे आणि नंतर मग स्वामी समोर येऊन बसावे आणि मग जपमाळ हातात घ्यावी आणि मग मंत्र जपाला सुरुवात करावी. केव्हा ही कसे जाऊन जपमाळ घेऊन जप करणे ही सर्वात मोठी चूक मानली जाते.

तसेच तिसरा नियम म्हणजे कधीही डायरेक्ट जाऊन जपमाळ उचलून जप करायला लागू नये. आधी तुम्ही स्वच्छ झालं की स्वामी समोर जाऊन बसावे. मन एकाग्र करावे, स्वामींना प्रार्थना करावी आणि नंतर माळ हातात घ्यावी आणि माळ घेऊन आधी आपल्या कपाळाला लावली.

त्यानंतर ती माळ आपल्या दोन्ही डोळ्यांना लावावी आणि मग त्यानंतर आपला जपाला सुरुवात करावी. तर मित्रा ने अजून एक नियम म्हणजे जर तुम्ही माळेने जप करत असाल तर कधी अर्धी ठेवू नये. ते पूर्ण केल्या शिवाय कधीच उठू नाही. अन्यथा पाप लागत असते. तुम्ही एक माळ किंवा 11 माळ जप पूर्ण करूनच नंतर स्वामी नमस्कार करून मगच उठावे. परंतु अर्धवट जप कधीच करू नये.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, हे अगदी सोपे काही नियम आहेत. या नियमांचे तुम्हाला देखील सवय होऊन जाईल. म्हणून तुम्ही सुद्धा हे नियम अवश्य पाळावे. हे नियम पाळले तर तुमचा जप पूर्ण मानला जातो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *