नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!अनेक जण पक्षांना पाणी ठेवतात, दाणे टाकतात आणि उन्हाळ्यात अनेक ठिकाणी झाडावर सुद्धा पाणी ठेवून ते झाडावर लटकून ठेवतात. जे पक्षीप्रेमी आहेत ते तर आवर्जून करतातच. आणि केलेच पाहिजे. कारण शास्त्रानुसार आपण जर पशु पक्षांना दाणे खायला घातली तर, आपले जर काही पाप असेल तर, ते पाप दूर होत असते आणि आपण प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होत असतो. आपल्या भारत देशात अनेक पक्षी आपल्यावर संकट येणे आधी आपल्याला सूचना देतात.

उदाहरणार्थ चिमण्या जर, आपल्या अंगणामध्ये मातीने स्नान करत असतील तर, आपल्यावर काहीतरी संकट येणार ही पूर्व सूचना त्या देत असतात. अशाच पक्षांमध्ये एक पक्षी आहे तो म्हणजे कावळा. तो सुद्धा काही संकेत देत असतो आणि कावळ्याने जर काही खाल्ले तर, आपली पितर देवता ही तृप्त होत असते. नदी तीरावर ती पिंडाला कावळा शिवला तर आपले पितर तृप्त आहेत किंवा गेलेला माणूस त्याची कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असे आपण समजतो. म्हणून कावळा पण आपल्याला अनेक संकेत देत असतो.

स्वप्नामध्ये कावळा जर, नेहमी येत असेल तर, पितरांना आपल्याकडून काही गोष्टी ची अपेक्षा आहे. असं समजावं. स्वप्नामध्ये कावळा पदार्थ खाताना जर आपल्याला दिसला तर, लवकरात लवकर आपल्याला धनप्राप्ती कुठून तरी होईल. ही सूचना असते. स्वप्नामध्ये किंवा जागृत अवस्थेमध्ये कावळ्याची घाण केली आपल्याला जर कुठे दिसली तर, आपल्याला लवकरात लवकर संतती प्राप्त होईल ही सूचना आहे. रस्त्याने जाताना कावळ्याने आपली केस ओढले असे दिसले तर, अशी किंवा आज आपल्या सोबत झाले तर, आपल्यावर ती फार मोठं संकट येणार असे समजावे.

कावळे भांडतांना आपल्याला दिसते किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरावरती बसून ते भांडत आहेत आपण पाहिले तर त्या घरावरती काहीतरी संकट येणार आहे. सकाळी सकाळी कावळा आपल्या घरावर ती बसून भांडत असेल तर त्या कावळ्याला खायला घाला. आपली इच्छा पूर्ण होईल. आपल्या डोक्यावरती कावळा गिरक्या घेत असेल तर लवकरात लवकर संतती विषयक चांगली बातमी आपल्या कानावर ती येण्याची शक्यता आहे. आणि कावळा आपल्या घरावर ती बसून ओरडत असेल तर कावळा ओरडला हे शब्द आपल्याला ऐकल्यानंतर आपली छाया आपल्या पावलांनी मोजावी.

आणि त्यात तेरा मिळवावी आणि मग साहाने भागावे आणि भागाकार केल्यानंतर बाकी जर एक उरली असेल तर त्या व्यक्तीला कुठेतरी लाभ होणार आहे. बाकी दोन उरली असल्यास आपल्यावर काही तरी दुःख येणारे. भागाकार केल्यानंतर बाकी जर तीन उरले तर आपल्याला सुख मिळणारे. चार बाकी उरले तर आपल्याला मिष्ठान्न खायला मिळणारे. पाच उरले तर आपल्याला द्रव्ये लांब कुठेतरी घडणारे आणि काही उरले नाही तर काहीतरी खेळत आहे. हे तर काहीतरी करावं लागेल असे हे लक्षण कावळा आपल्याला संकेत देत असतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *