नमस्कार मित्रांनो तुम्ही रोज आपल्या घरामध्ये देवघरामध्ये देवपूजा करतच असाल.आपली हिंदू धर्म हा सर्वश्रेठ धर्म मानला जातो.आज आपण पाहणार आहोत कि आपल्याला पाहिजे त्या गोष्ठी तसेच देवाची मनापासून श्रद्धा केली कि आपल्याला काय काय प्राप्त होऊ शकते.

मित्रांनो आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या घरातील संते दूर करण्यासाठी, घरातील सुखशांती साठी आपण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा हि करतच असतो.तर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरात ही एक वस्तू दररोज ठेवली पाहिजे. तुम्हाला इतके मिळेल अशी अपेक्षाही तुम्ही करू शकणार नाही. तुम्ही खूप धनवान व्हाल, कायम सुखी राहाल.

आपण जर रोज सकाळी देवघरात बसून देवांची पूजा करत असतो सेवा करत असतो त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असू शकते.मित्रांनो देवपूजा करताना किंवा देवपूजा झाल्यावर देवापुढे आपण काही ना काही प्रसाद हा आपण ठेवतो. देवांना प्रसाद ठेवणे हि आपली परंपरा आहे त्यामुळे ते प्रसन्न होतात.

पण मित्रांनो आपल्या घरामध्ये काही नसेल तर फक्त वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून ते गोड दूध जर आपण देवघरात ठेवू तर ते खूप लाभदायक असते. आपण ज्याचा विचार सुद्धा केला नसेल असे लाभ तुम्हाला होतील अनुभव येतील घरात चमत्कार घडतील सुख समृद्धी नांदेल तुमची पूजा पूर्ण होईल.

देवता प्रसन्न होतील घरात सुख-समृद्धी श्रीमंती पैसा कमी पडणार नाही यशाची प्राप्ती होईल.बऱ्याचदा स्वामी केंद्रात स्वामींच्या मठात जर तुम्ही जात असला तर तुम्हाला तेथे दिसून येईल कि बरीच लोकं हे त्यांना दुध साखर वाटी ठीथे ठेवलेली असते.त्याचप्रमाणे आपण सकाळी देवपूजा करताना देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घरातील देवघरात वाटीमध्ये थोडे दूध एक चिमूटभर साखर टाकून ठेवायचे असते.

मित्रांनो असे केल्याने तुम्ही त्यांना एक प्रकारचा प्रसाद देखी ठेवता तसेच या उपायामुळे देवता प्रसन्न होतात आपली सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *