नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! तुम्हाला हा एक शनिवारच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. याचबरोबर शनिवारचा दिवस शनिदेवाचा आणि बजरंगबली हनुमानांचा दिवस मानला जातो. आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक वारी श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करत आहोत.

आणि या विशेष सेवेमध्ये आपण श्री स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करतो. शनिवार सुरू झालेले आहेत आणि आज सेवेमध्ये जर आपण सगळ्यांनी श्री स्वामींची मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने सेवा केली, तरच या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळते.

आपल्याला हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी अडचणी समस्या दुःख संकट दूर करण्यासाठी, तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच आपण या सेवेमध्ये स्वामी महाराजांना रोज फुलांची माळ अर्पण करतो व सकाळ संध्याकाळी आरती देखील केली जाते.

त्यामुळे ही सेवा विशेष सेवा असणार आहे आणि आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही चमत्कारिक सेवा आपल्या घरातील लहान मोठं कोणत्याही महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी मुलं म्हणजे घरातल्या कोणत्याही सदस्याने जरी याचा जप केली सेवा केली, याचा तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला असतो.

परंतु हा मंत्र जप करताना मंत्र जप, मनोभावाने आणि विश्वासाने करायचा आहे. आजच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका आपण आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरा समोर बसायचे आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून देवी मातेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे.

या प्रार्थनेमध्ये आपण आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी तसेच बरकतीसाठी आणि शांततेसाठी तसेच आरोग्यासाठी, संकट अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्या तुम्ही आपले हात जोडून हा प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे.
“श्री स्वामी समर्थाय नमः”
” श्री स्वामी समर्थाय नमः”

हा प्रभावी मंत्र स्वामी महाराजांच्या अष्ट नामावली मधला आहे एक अतिशय चमत्कारी तथा शक्तिशाली मंत्र आहे. हा मंत्र जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे.कारण याचा जप 108 पेक्षा जास्त वेळा किंवा 108 पेक्षा कमी वेळा करायचा नाही, हा एकच नियम आहे. याशिवाय हा मंत्रजप करताना कोणतीही घाई किंवा गडबड तुम्हाला करायची नाही. हा मंत्रजप अगदी हळुवार सावकाशपणे तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे.

कारण मग ही सेवा करताना सेवा देवावर विश्वास ठेवून करायची, कारण विश्वासाने केलेले प्रत्येक काम मनोभावाने केलेले प्रत्येक काम फलदायी असते, त्यामुळे तुम्ही नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी अवश्य करा..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *