नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ.मित्रांनो, बराच वेळा आपण खूप मेहनत घेतो. खूप कष्ट देखील करतो तरी सुद्धा आपल्या ला आपला कष्टा चे आपल्या मेहनती चे फळ मिळत नाही. मग आपण भरपूर मिळेल आपल्या नशिबा ला दोष देत राहतो की माझं नशीब वाईट आहे. माझा नशीब खराब आहे. बाकी सगळ्यांना सगळं काही मिळतं आणि मला काहीच मिळत नाही. आणि मग तो व्यक्ती नशिबा ला दोष कायम देत राहतो. परंतु यामध्ये त्याच्या नशिबा ची काही चूक नसते. काही वेळेला काही दोष, काही पीडा, काही अडचणी त्याच्या वर आलेले असतात कारण त्या ची ती वेळ चांगली नसते.
म्हणून त्याला नशिबा तले जे हवं आहे ते काहीच मिळत नाही तुम्हाला ही तुमच्या नशिबात ला हवी असेल किंवा जे नशिबात नाही तेसुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा एक स्वामी ची सोपी सेवा करून बघा. तुम्हाला फक्त सात दिवसांचा कालावधी पाडायचे आहे. सात दिवस काही नियम पाळायचे आहेत आणि नशीबात ला किंवा नशिबात नसेल ते सुद्धा स्वामी सगळं तुम्हाला देतील. ज्या तुमच्या काही इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण होतील. मित्रांनो, ही सेवा म्हणजे तुम्हाला पारायण करायचा आहे.
श्री गुरुचरित्र पारायण जा भक्तांनी मना पासून संपूर्ण विश्वासा ने केले आहे. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. त्यांच्या नशिबात जे नव्हते ते सुद्धा त्यांना मिळाला आहे.त्यांनी स्वामी कडून जे काही मागितले आहे ते सगळे स्वामीनी त्यांना दिला आहे आणि त्यांना चांगला अनुभव सुद्धा आले आहे. म्हणून तुम्ही सुद्धा श्रीगुरुचरित्र पारायण नक्की करावे आणि मार्गशीर्ष महिन्या मध्ये करावे. कारण हा महिना खूप पवित्र असतो. कारण या महिन्या मध्ये श्री दत्त जयंती सुद्धा आहे.
दत्त जयंती चे निमित्त साधून तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण चा कालावधी हा सात दिवसांचा असतो. रोज काही नियमांचे पालन करून हे पारायण तुम्हाला करायचे असते आणि सात्विक आणि पवित्र ता पाहायचे असते. रोज एकच भाजी खावी लागते. दोन टाइम तुम्ही जेवण करू शकत नाही किंवा एक टाइम उपवास करून तुम्ही घेऊ शकता.
परंतु गुरुचरित्र पारायण तुम्ही नक्की करावे. ज्या व्यक्ती ना पारायण केला आहे त्याला ते सगळं काही मिळाल आहे. म्हणून काही लोक वर्षा तून 11 किवा सहा किंवा नऊ पारायण सुद्धा करतात. तुम्ही वर्षा तून एक पारायण केले तरी सुद्धा खूप आहे म्हणून तुम्ही पारायण नक्की करावे कारण हे पारायण केलं तर स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा मी तुम्हाला देतील. म्हणून जर तुम्हाला तुमच्या नशिबात ले किंवा नशिबात नसलेले सुद्धा सगळं काही मिळवायचं असेल तर स्वामींची ही सेवा नक्की करा. गुरुचरित्र पारायण नक्की करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!