नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे. मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धे ने आपल्या इष्ट देवतेला स्मरून केले ला विशिष्ट मंत्रा चा जप म्हणजे नामस्मरण होय. आपल्या वेदिक परंपरेत मंत्रांना अतिशय पवित्र स्थान आहे. मंत्राच्या उच्चारा ने पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होत असतात आणि या ऊर्जा स्पंदनां मुळे आपल्या ला आत्मीय सुखाची अनुभूती होती. वारंवार मंत्र जप केल्या ने. काय होती? तसेच मंत्र जाप फायदे कोणते मंत्र जप करत असताना कोणत्या चुका करू नये?

वारंवार एका मंत्रा च्या उच्चारा ने निर्माण होणारा ऊर्जित वैश्विक शक्ती ला आकर्षित करून इच्छित फल प्राप्ती करून घेण्या ची ताकद असते आणि साधका ला त्या मंत्रा च्या नामस्मरणा ने योग्य ते फळ हमखास मिळते. योग्य मंत्र साधना ही जित की काटेकोर आणि पवित्र असेल तेवढी चांगली फळे साधका ला मिळतात. परंतु चुकीचे मंत्र उच्चारण केल्या ने साधका ला त्या ची वाईट फळं सुद्धा मिळू शकतो. मंत्रा चे काही विशिष्ट प्रकार आहेत. त्या मध्ये वेदिक मंत्र, तांत्रिक मंत्र आणि शाब्र मंत्री आहेत. तसंच याशिवाय बीजमंत्र व गुरु मंत्र सुद्धा असतात. मंत्र म्हणण्या चे काही विशिष्ट नियम असतात म्हणजेच मंत्र कसा जपावा? मंत्रांची जप संख्या किती असावी? मंत्र जपण्या साठी कोणत्या जप माळेचा उपयोग करावा या सर्व गोष्टी असतात.

मित्रांनो, नियमित मंत्र जप केल्या ने मानसिक चंचलता. कमी करून स्थिरता प्राप्त होते. निरंतर मंत्र जप केल्या ने किंवा एखादी देवाचे वारंवार नामस्मरण केलेली मनुष्या ची मानसिक शक्ती वाढते आणि अशा व्यक्ती ला उत्तम आरोग्या ची प्राप्ती होते. मंत्र जप केल्या ने आपल्या मनातील वाईट विचार दूर होऊन मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. कधी कधी आपल्या सोबत वाईट घटना घडत असतील तर त्यांचे परावर्तन होऊन आपल्या सोबत चांगल्या घटना करतात. कोणत्याही मंत्रा चा दररोज जप केल्या ने सिद्धी सुद्धा प्राप्त होतात तसाच मित्रांनो,

आपल्या एखादी इष्ट देवतेचा मंत्र. वारंवार जग केल्या ने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते व ती व्यक्ती त्या ईस्ट देवांच्या शक्ती शी एकरूप होते. मंत्र जाप करताना मंत्र सगळ्यात आधी शरीरावर नंतर मनावर शेवटी आत्म्या वर प्रभाव टाकतात म्हणून मंत्र जा आपण जर योग्य पद्धतीने केला तर त्याचे योग्य फळ मिळते. चुकी चा मंत्र जपाने नुकसान ही होऊ शकते. मंत्र जाप करताना काही चुका ही करतात म्हणून मित्रांनो, मंत्र जाप करताना या चुका अजिबात करू नये. मित्रांनो, वेदिक मंत्रा चा जप हा. सकाळी किंमत संध्याकाळी करावा. मंत्र जपा ची वेळ ही एकच असावी. ती वारंवार बदलू नये. वारंवार जपा ची वेळ बदलल्यास त्याचे पूर्ण फळ मिळत नाही.

एकदां मंत्र जप सुरू केल्यानंतर वारंवार ठिकाण बदलून ही मंत्र जप करण्यासाठी एकच स्थान निश्चित करावे. मंत्र जप सुरू करण्याआधी एखाद्या विद्वानाकडून माळे ची माहिती अवश्य घ्यावी. चुकी च्या माळे चा उपयोग केल्यास मंत्र जपा चे पूर्ण फळ मिळत नाही. मंत्र जप करण्यासाठी सुट्टी साठी किंवा आसानावर बसने अतिशय उत्तम असते. मंत्र जप करताना माळ इतरांना दाखवू नये. माळ फिरवण्यासाठी मधल्या बोटाचा उपयोग करावा. मित्रानो, अशाप्रकारे मंत्र जप केल्या ने त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *