नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो आपण रोज सकाळी देवपूजा झाल्यावर जपमाळ करत असतो. जपमाळ केल्यामुळे आपल्याला मन प्रसन्न होते व आपले मन एकाग्र होऊन जाते. जपमाळ केल्यामुळे घरातले वातावरण प्रसन्न होते व घरात सुख शांती समाधान वाटते. काही लोकांना जप माळ केल्याशिवाय करमत नाही. कारण जपमाळ आपण रोज करतो त्यामुळे आपल्यालाही सवय झालेली असते की ,एक दिवस जर जपमाळ नाही केलं तर आपल्याला असं चुकलं चुकलं असे काहीसे वाटू लागते.

घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही सतत होणारी भांडणे , चिडचिड वादविवाद हे सगळे काही निघून जातील. जर आपण जपमाळ मनापासून व श्रद्धेने केली तर खरच त्याचा आपल्याला लाभ हा नक्कीच मिळतो. तसेच ,जप माळ करताना आपले मन प्रसन्न व मनात कोणताही विचार न आणता शांतपणे ही जपमाळ करावी

आणि मित्रांनो आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्यातील अनेक जण मंत्राचा जप करण्यासाठी आपण जपमाळ वापरत असतो. कित्येक मंत्र आपण जप माळ वापरून पूर्ण करत असतो. जप मळे मध्ये एकूण एकशे आठ मनी असता आणि आपण काही वेळेस अशा अकरा माळी जप करत असतो.

आणि या जपमाळी वरती आपण देव देवींचे जप करत असतो. जप माळ वापरल्याने जप कण्यासाठी एक प्रकारचे शक्ती आपल्यामध्ये आली आहे असे वाटते आणि मित्रांनो जपमाळ हि विविध प्रकारची असू शकते. जसे की तुळशीची, रुद्राक्ष आणि स्पटीक ची सुद्धा असू शकते. जप माळ कोणती ही असुद्या त्या संबधी असलेल्या सर्व नियम अवश्य पाळा. नाहीतर आपण जो जप आपले चागले होण्यासाठी करत असतो त्या ऐवजी आपल्या मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही देवदेवीचा क्रोध आपल्यावर होऊ शकतो.

तसेच, आपण जपमाळ करत असताना चुकून आपल्या हातातून जपमाळ तुटली किंवा निसटून पडली तर ती माळ तसेच ठेवावे पण जे तुटलेली माळ आहे ती दुरुस्त करून तसेच जपमाळ करू नये कारण ती दुरुस्त करून आपण पुन्हा आहे असे जपमाळ करू नये कारण, ती जपमाळ पूर्णपणे व्यवस्थित होत नाही. व अमान्य होते .

तर मित्रांनो, आपल्या हातातून निसटून किंवा त्याचे मनी पडले असतील तर ती व्यवस्थित ठेवावे व मार्केटमध्ये किंवा मंदिरातून आपण जपमाळ नवीन आणावे व आपल्या देवघरात ठेवावे व आपण नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर व्यवस्थित व एकाग्र मन करून मनात कोणताही विचार न आणता पुन्हा सुरुवात करावी.

परंतु मित्रांनो अनेक वेळा बरेच लोक हे स्वामींची सेवा घरांमध्ये करत असतात आणि जपमाळेने स्वामींचा नाम जप की घरामध्ये करत असतात परंतु अनेक वेळा बाहेरगावी गेल्यामुळे किंवा घरामध्येच जपमाळ तुटल्यावर किंवा जेव्हा हे जप माळेने नामजप करणे शक्य नसते आपल्याजवळ जपमान नसते तेव्हा स्वामींचा नाम जप कसा करावा हा मोठा प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो

तर मित्रांनो यासंबंधीचाच उपाय आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या संबंधित उपाय करत असताना जेव्हाही तुमच्याकडे जपमाळ नसेल किंवा जर जपमाळ तुटलेले असेल किंवा तुम्ही परगावी गेला असाल त्या ठिकाणी जपमाळ नसेल तर त्यावेळी काय करावे.

तर मित्रांनो अशावेळी आपण स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर किंवा देवघरासमोर बसायचा आहे आणि स्वामींना सर्वात आधी मुजरा आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर लगेचच स्वामींसमोर हात जोडून आपल्याला स्वामींचा नाम जप करायला सुरुवात करायचे आहे होय मित्रांनो ज्यावेळी आपल्याला जपमाळणे स्वामींचा नाम जप करणे शक्य नसेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर हात जोडून बसा आणि तुम्हाला जितक्या वेळी शक्य होईल तितका वेळ स्वामींसमोर बसून नामजप करायला सुरुवात करा मित्रांनो जेव्हा तुम्हाला वाटेल की खूप वेळ झालेला आहे आणि तुम्ही जेव्हा काल तेव्हा बंद करू शकता तर मित्रांनो अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे जपमाळ नसते तेव्हा तुम्ही स्वामी समर्थ हात जोडूनही स्वामींची नामस्मरण करू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *