नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! तुम्ही आर्थिक समस्ये ने त्रस्त झालात का तुम्ही? कर्जा ने वैताग ला आहात का? किती ही कमावले तरी पैसा टिकत.नाही अशी तुमची अवस्था एका अहमद ज्योतिष शास्त्राने सांगितले ले काही उपाय काही करून बघत. जर तुमचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल तर हे उपाय नक्कीच करून बघा आह. आपण कोणते उपाय सांगते सांगते. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती बर् याच काळापासून आर्थिक संकट असेल विनाकारण पैसे गमावत असेल तर त्यांनी मिठा चा एक उपाय करून बघा. करायचे काय? तर एक ग्लास पाणी भरून घ्या. त्यात एक चमचा खडे मीठ टाका. त्यानंतर तो ग्लास घराच्या नैऋत्य दिशे च्या कोपऱ्या मध्ये ठेवा. हा उपाय सलग महिनाभर केल्या ने धनहानी पासून मुक्ती मिळते. लक्षात ठेवा हे पाणी दर दोन दिवसांनी बदलत राहणे आहे.

म्हणजे तुमच्या घरा मध्ये पैशा शी संबंधित समस्या असेल, पैसे येत नसतील, टिकत नसतील तर त्या समस्यां साठी हा उपाय योग्य आहे. दुसरा उपाय म्हणजे कौटुंबिक कलह सुद्धा तुम्ही दूर करू शकता मिठा च्या मदतीने. ज्योतिष शास्त्रामध्ये मिठा च्या मदतीने घरातील कलह दूर करता येतो असंही सांगण्यात आलं आहे. घरात रोजच वादविवाद तणाव असेल तर घराच्या बाथरूम मध्ये एका काचे च्या भांड्यात चमचा वर खडे मी ठेवा. दर आठवड्या ला हे मीठ बदलत राहा. तमिळ नकारात्मक ऊर्जा शोष ली जाते आणि घरा मध्ये सुख शांती येते. आता बघूया कर्जमुक्ती चा उपाय जर तुम्ही दीर्घकाळ कर्जात अडकलेले असाल आणि आर्थिक संकट तुमची पाठ सोडत नसतील तर ज्योतिषशास्त्राने कर्जा तून मुक्त होण्या चे अनेक उपाय सांगितले आहेत.

त्या पैकीच एक उपाय म्हणजे रविवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही घरातली फरशी पुसाल तेव्हा त्या पाण्या मध्ये दोन सबसे समुद्र मेटा अर्थात खडे मीठ टाका हा उपाय सलग तीन महिने केल्या ने व्यक्ती चे उत्पन्न वाढते आणि कर्जा पासून मुक्ती मिळते असं सांगण्यात येतं. मित्रांनो, मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. घरा मध्ये सुख शांती आणण्या साठी आपल्या ला मदत करतं आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे लहान मुलांच्या संरक्षणासाठी सुद्धा मिठा चा वापर केला जातो. लहान मुलांची मीठ मोहरी ने दृष्ट आपण करतोच की. पण त्याबरोबर तुम्ही आणखीन एक उपाय सुद्धा करू शकता.

अंघोळी च्या पाण्यात एक चिमूट भर खडे मीठ टाकून त्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घाला. हा उपाय आठवड्या तून एकदा करा. या व्यतिरिक्त एका ग्लास मध्ये एक चमचा खडे, मीठ टाका आणि मुला च्या डोक्यावरून तो ग्लास सात वेळा फिरवा आणि मग ते पाणी फेकून द्या या उपाया ने मुलांचे वाईट ऊर्जे पासून संरक्षण होते. नकारात्मक ऊर्जा मुलांजवळ येत नाही. मित्रांनो, तुमचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल तर यात ला कुठला ही उपाय करून बघायला काहीच हरकत नाही हो. पण जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल तर मात्र हे उपाय करून ही तुम्हाला लाभ होणार नाही. कारण विश्वास हवा तरच परिणाम दिसतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *