मित्र-मैत्रिणींनो आपल्याला काही मंत्र असे आहेत की ते मंत्र चालता-फिरता बोलल्याने त्याचे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय फळ मिळते हे माहीत नाही. परंतु सगळेच जप असे चालता-फिरता बोलले जात नाहीत चालता कविता बोलण्यासाठी वेगळेच असतात. वयाचे वेगवेगळे फळ देखील मिळत असते चालता- फिरता मंत्र जप करावा का नाही अशाप्रकारे जर मंत्र जप केला तर याचे आपल्या आयुष्यावर कोणते परिणाम होतात. आणि हे मंत्र जप करत असताना काही नियम असतात का हे परिणाम चांगले असतात की वाईट असतात, या बद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.

आपल्याला चालता-फिरता मंत्राचा जप करता येतो मात्र सगळेच तसे नाहीत. की त्याचा जप आपल्याला चालता- फिरता केला जाऊ शकतो कारण असे काही जप आहेत. की त्याचे नियम अटी पाहूनच करावे लागतात. आणि असे काही मंत्र असतात की ते चालता- फिरता जर आपण म्हटले तर त्यांच्या ऊर्जेमध्ये वाढ होत असते.

आणि आपण जर हे चालता- फिरता मंत्र म्हटले तर आपल्याला याचे फळ देखील लवकर मिळते चालता फिरता मंत्रांमध्ये आपण गुरु मंत्राचा जप करू शकतो. हा गुरु मंत्राचा जप आपल्याला गुरूंनी दिलेला असतो. आणि या मंत्रात मध्ये सुरुवातीपासूनच चेतना असते. कारण हा मंत्र गुरुने दिलेला असतो आणि मंत्र जप केल्याने त्याचे फळ जास्त मिळते व त्याची कार्यसिद्धी देखील वाढते.

चालता-फिरता जर आपण गुरु मंत्राचा जप केला तर आपल्याला तीन दिवसांमध्ये त्याचे फळ मिळते त्याचबरोबर आपले इष्ट देवता आहेत त्यांचे दर्शन देखील स्वप्नामध्ये आपल्याला होते. आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे. याचे आपल्याला संकेत मिळतात किंवा आपली सर्व कामे पूर्ण होतात. याला गुरु मंत्राचे संकेत म्हणतात आणि हा प्रभावशाली मंत्र आपल्याला गुरूकडून होतो.

अर्ध चेतना मंत्र अर्ज देत नाही सर्वांच्याच मनामध्ये असते. व ती जागृत देखील असते मात्र काही मंत्रांच्या जपामुळे त्याचे कार्य वाढते आपल्याला गुरु मंत्राचा जप अकरा किंवा एकवीस दिवस करायचा आहे. यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक ताकद वाढीस लागते व नकारात्मक ऊर्जेचा त्रास आपल्याला होत नाही.

जपा चे प्रकार तीन असतात त्यामध्ये मानसिक जप हा झोप मनातल्या मनात केला जातो. उपांशु जप ओठांच्या साह्याने मौन स्वरूपात केला जातो. आणि शेवटचा जप आहे तो वाचक जप हा जप मोठ्यामोठ्याने केला जातो. या सर्वांना मधील सर्वात चांगला जप म्हणजे मानसिक जप मानसिक जप करण्याआधी आपल्याला वाचक जपा पासून सुरुवात करायला हवी

या मंत्रापासून दर चालू केले तर हा मंत्र हळूहळू आपल्या हृदयामध्ये मनामध्ये गुंतून जातात. त्यानंतर आपल्याला उपांशु जप करायचा असतो वाचक जापान अंतर आपण हळूहळू म्हणजेच द्वारे जप्त करू शकतो. जवळजवळ सव्वा महिन्यानंतर अशी वेळ येते की त्यावेळी आपण मानसिक जप करू शकतो म्हणजेच काय म्हणतात झोप आपण मनातल्या मनात करू शकतो.

ज्यावेळी आपण मनातल्या मनात मंत्राचा जप करतो त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होऊन येते. की त्या मंत्राचे फळ आपल्याला नक्की मिळते ज्यावेळी आपण असे मनातल्या मनात जप करतो. या जपाला शास्त्रांमध्ये अजपाजप असे म्हणतात ज्यावेळी आपण मनातल्या मनात जप करतो. त्यावेळी तो जप आपल्या मनामध्ये गुंतून जातो. ज्यावेळी आपण मानसिक करतो. त्यावेळी त्यांच्यावर आपला अधिकार राहत नाही त्यावेळी अजपाजप होतो. आणि हा जप आपल्या अंतर्मनाला मध्ये मनामध्ये रंगून जातो. आपल्याला कळत देखील नाही की आपल्याकडून मंत्राचे जप केले जात आहे. आणि असा मंत्र आपल्याला परमात्म्याशी जोडण्याचे कार्य करत असते तर हे अशा प्रकारचे जप असतात.

आज पण जेव्हा मनातल्या मनात चालु असतो ज्याला आपण रोखू शकत नाही. आणि हा जप आपले शरीर कोणतेही कार्य करत असेल तरी देखील होत असतो. त्यामुळे आपण गुरुमंत्र चालता-फिरता म्हणू शकतो. आणि जो मंत्र आपण मंदिरामध्ये किंवा पवित्र ठिकाणी म्हणायचं आहे.

असा मंत्र आपण नदीच्या संगम असतो त्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी, मंदिरात अशा ठिकाणी या मंत्राचा जर आपण जप केला तर याचे दुप्पट फळ आपल्याला मिळते. त्याचबरोबर ज्या वेळी आपण सात्विक जेवण जेवत असतो. त्यावेळी देखील काही मंत्रांचा जप केला जातो. आणि त्या मंत्राचा एवढा प्रभाव होतो की आपल्या मनाच्या लहरी आपल्या भगवंतापर्यंत पोहोचता.

आणि ज्यावेळी आपण एखाद्या दिशेकडे तोंड करून मंत्राचा जप करतो. तर त्या वेळी त्या दिशेच्या देवी-देवतांची आशीर्वाद आपल्याला लाभतात चालता बोलता आपण पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र या मंत्रांचा जप आपण करू शकतो. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण चालता-फिरता जप करू शकतो. आणि याचे फळ देखील आपल्याला लवकर मिळते.

या मंत्रांचा सलग सहा महिने जप केला जातो. व सव्वा लाख मंत्रांचा जप होतो मात्र चालता-फिरता मंत्र म्हणायचे आधी आपल्याला 21 किंवा 1141 दिवस सलग या मंत्रांचा जप करायचा असतो त्यानंतर आपण चालता फिरता कधीही या मंत्रांचा जप करू शकतो. या मंत्रांचा लाभ देखील आपल्याला होतील

त्याचबरोबर आपण बिझी मंत्रांचा देखील चालता-फिरता जप करू शकतो. जसे रिम क्रीम हे माता काली मातेचे मंत्र आहेत. अशाच प्रकारच्या अनेक बिजी मंत्रांचा जप आपण चालता फिरता करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की असे काही मंत्र असतात. की जे आपल्याला चालता-फिरता बोलता येत नाहीत. त्यातील शाबरी मंत्र गायत्री मंत्र आणि तांत्रिक मंत्र हे आपल्याला चालता-फिरता बोलता येत नाहीत.

कारण यांचे जप करत असताना पूर्ण नियमांचे पालन करूनच यांचे जप करावे लागतात. कारण याची उचित फळ मिळण्यासाठी नियमांच्या चौकटीत बसूनच आपल्याला हे मंत्र म्हणायचे असतात. नियमांचे पालन जर करून आपण हे मंत्र म्हटले तर याचे फळ देखील आपल्याला लवकर मिळते

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *