नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या मनात अकारण भीती असते. कधी कधी ही भीती फक्त घाबरण्याची नसते. तर आपण एखादी गोष्ट करत असताना ही माझ्या हातून होईल की नाही ही गोष्ट मी करू शकेन की नाही ही भीती तुम्हाला प्रगती पासून दूर ठेवते. कधी कधी आपण परीक्षे ला सामोरे जाणार असतो. कधी इंटरव्यु देणार असतो. मग अशा वेळी आपल्या मनात पहिला विचार येतो की ते काय प्रश्न विचार तील किंवा परीक्षेत काही प्रश्न असतील मला ते जमेल का? मी नापास झालो तर मी रिजेक्ट झालो तर हजारो प्रश्नांची भीती.

ही भीती दूर करण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे कोणत्याही गोष्टी ला आत्मविश्वासा ने सामोरे जा. यशस्वी लोक हेच करतात.ते भीत नाहीत ते मनात फक्त हाच विचार करतात. की हो मी ठाम पणे या गोष्टी ला सामोरे जाणार. भले ही मी फेल होते भले ही मला रिजेक्ट करू देत भले ही अपयशी होऊ दे निदान अनुभव तर आला याच अनुभवा साठी ते सामोरे जातात.

काय होईल ते होईल. नंतर बघू. असं म्हणून ती लोकांसमोर जातात आणि यश त्यांच्या पाया शी लोळण घेत त्या मागचे कारण हेच आहे. त्यांच्या मनात अजिबात भीती नसते. म्हणून म्हणतो, कोणतीही गोष्ट करताना एवढा आत्मविश्वास ठेवा ना भीती तुमच्या जवळ राहणारच नाही. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *