नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! १) जर ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच पहाटे ४.२४ ते ५.१२ या वेळेत तुमचे डोळे उघडले आणि तुम्हाला देवाचे स्मरण झाले किंवा कोणीतरी तुम्हाला एखाद्या दिशेने घेऊन जात आहे असा भास वाटला. असे झाल्यास तुमच्यासाठी यशाची नवे दरवाजे उघडणार आहेत हे समजून घ्यावे. ज्यात देव स्वतः तुम्हाला साथ देईल.

२) जर तुम्हाला वाटत असेल की कधी कधी तुमचे मन विनाकारण आनंदी राहते, तुमचा चेहरा फुललेला आणि हास्याने भरलेला असतो, तुम्ही रागाच्या पलीकडे असता हे चिन्ह तुम्हाला दाखवते की आनंद तुमच्या आयुष्यात दार थोठावणार आहे. जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहाल.

३) तुमच्या घराच्या दारात एखादी गाय वारंवार काही खायला येत असेल, तुमच्या घरात मांजर बाळांना जन्म देत असेल, एखादे माकड तुमच्या घरातील अन्नपदार्थ घेऊन जाते किंवा पक्षी तुमच्या अंगणात तळ ठोकून किलबिलाट करतात अशी ही काही शुभचिन्हे सूचित करतात की तुमचा येणारा काळ तुम्हाला बलवान बनवणार आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यातील योग्य स्थानावर पोहोचणार आहात. यशाचे शिखर लवकरच गाठणार आहात.

४) देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो. जर एखादी लहान मुलगी किंवा मूल तुमच्याकडे वारंवार हसत असेल किंवा तुमच्या घरी आले असेल किंवा तुमच्या अंगणात आनंदाने खेळत असेल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षन मानले जाते. अशी चिन्हे सुचित करतात की तुमचे जीवन हसत आणि नवीन आनंदाने भरले जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन नाती जोडली जाणार आहे.

५) अनेक दिवसापासून चालत आलेले तुमचे खर्च अचानक तोडतात आणि पैशाचे नवीन स्त्रोत उघडू लागतात. मग या लक्षणांवरून समजून घ्या की तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि पैसा आता तुमच्या घरात नक्कीच राहील. माता लक्ष्मीचा वास होणार आहे.

हेही वाचा : घरासमोर हे रोप आपोआप उगवले तर समजून जा अमाप पैसा येणार.
६) पूजेच्या ताटात पडलेल्या फुलांची माळ किंवा चंदन तसेच देवाची मूर्ती तुमच्याकडे पाहून हसत असल्याचा भास होणे, घरात प्रिय पाहुण्यांचा आगमन, घरात सोन चांदी किंवा स्त्रियांच्या डाव्या आणि पुरुषांच्या उजव्या अंगाला मुरगळणं अतिशय शुभ मानले जाते.

७) सकाळी जर तुम्ही एखाद्या शुभकार्यासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले म्हणजेच गाय दिसली किंवा तुम्हाला ऋषी संत महाराज किंवा पुजारी यांचा आशीर्वाद मिळाला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुम्ही ठरवलेले काम नक्कीच यशस्वी होईल. मग ती मुलाखत असेल किंवा नवीन संपत्ती खरेदी असेल किंवा एखादी केस जिंकणं असेल जे काही असेल ते शुभ विनाअडथळा पार पडेल हे नक्कीच.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज Marathi Duniya लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *