नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे हे संकेत मिळाले तर समजून घ्या की आता इथून पुढे तुमचे वाईट दिवस संपले, आता तुमच्या आयुष्यात तुमची भरपूर प्रगती होणार आहे.

जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली घटना घडणार असते किंवा येणाऱ्या काळामध्ये प्रगतीची मोठी संधी मिळणार असते. अशावेळी आपला देव, आपले स्वामी आपणाला काहीतरी संकेत देत असतात. हे संकेत आपण समजून घेतले पाहिजेत.

पहिला संकेत :
मित्रांनो जेवण आपल्या खिशातून अचानक पैसे पडतात. खिशातील नाणी खाली पडतात. यावेळी असे समजून जावे की आपणावर आपल्या देवी-देवतांची कृपा झाली आहे.

आणि आपण पहाल की या घटनेनंतर फक्त बारा तासाच्या आत आपणाला आपल्या प्रगतीची काहीना काही बातमी ऐकायला किंवा पाहायला मिळेल.

संकेत क्रमांक 2
मित्रांनो दुसऱ्या संकेतानुसार समजा आपण आपल्या घरामध्ये एखादा नारळ आपल्या घरामध्ये आहे आणि अचानक तो तडा गेला तर आपण असे समजा की घरातील सर्व वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा ही त्या नारळाने शोषली आहे. आणि त्यानंतर लगेचच आपण पहाल की कुठली ना कुठली फायद्याची गोष्ट किंवा पैसा-अडका ची गोष्ट आपल्या कानावर पोहोचेल.

संकेत क्रमांक 3
मित्रांनो तिसऱ्या संकेतानुसार समजा आपल्या घरांमध्ये मध ठेवला आहे. आणि घरातील हा मग काही कारणाने बाटलीतील बाहेर येऊन सांडला किंवा अचानक बाटली फुटली.

तर हाही एक चांगला संकेत समजावा. या घटनेनंतर आपणही समजावे की आपणाला लवकरच मोठा चांगला धनलाभ होणार आहे. आणि अनेक ठिकाणी या संकेतानुसार असा धनलाभ झाल्याचेही ऐकिवात आहे.

संकेत क्रमांक 4
चौथ्या संकेतानुसार समजा आपल्या घराशेजारी किंवा घरात अचानक दुर्वा उगवल्या. हाही एक चांगला संकेत आहे. मित्रांनो दुर्वा ह्या नेहमी गणपतीला अर्पण केल्या जातात. अशा या दुर्वा अचानक आपल्या घराच्या परिसरात होऊ लागल्या तर समजुन जा की आपल्याला निश्चित असा मोठा चांगला धनलाभ होणार आहे.

हेही वाचा Which House Do Gods Choose : स्वामी म्हणतात जाणून घ्या भाग्यवान मुलींच्या जन्मासाठी देव कोणते घर निवडतात?
संकेत क्रमांक 5
मित्रांनो पाचव्या संकेतानुसार आपल्या घराशेजारी अचानक तुळशीची रोपे उगवली तर समजा की हा स्वतः ब्रह्म विष्णू यांनी आपणाला संकेत दिला आहे.

या संकेतानुसार माता लक्ष्मी ही आपणाकडे वास्तव्यास येत असल्याचे समजते. यामुळे आपल्या घराशेजारी किंवा अंगणात कुठेही तुळशीची रोपे अचानक आल्यास हा शुभ संकेत मानावा.

आपणालाही याच्यातील काही संकेत दिसून आल्यास समजून घ्यायची आपले वाईट दिवस संपले आहेत. आणि इथून पुढच्या काळात आपली नक्कीच प्रगतीच प्रगती होणार आहे. आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज .Marathi Duniya लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *