नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वामींना कुठल्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत. आणि त्या गोष्टींमुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील त्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत , चला तर मग जाणून घेऊयात.

स्वामींची मनापासून केलेली सेवा – मित्रांनो, स्वामींना इतर कुठली गोष्ट नाही तर मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा प्रिय असते. जर तुमची सेवा श्रध्देने केलेली असली तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतात. त्यामुळे तुम्ही स्वामींची मनापासून व श्रध्देने सेवा करा स्वामी नक्कीच तुमचे मनोरथ पूर्ण करतील.

अन्नदान – मित्रांनो, अन्नदान हे सर्वात मोठे पुण्य कर्म आहे कारण अन्नदान केल्यामुळे कुणाचे तरी उदर भरत असते आणि ती व्यक्ती आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतो. मित्रांनो काही व्यक्ती खास दिवसाला अन्नदान करतात की त्या खास दिवसा मुले आपल्याला त्याचे पुण्य भेटेल यासाठी. परंतु मित्रांनो अन्नदान हे कुठला दिवस बघून नाही तर कोणत्याही वेळी गरीब व्यक्तीला आपण करू शकतो. मित्रांनो, तुमच्याकडे कुणी भुकेला व्यक्ती आला तर त्याला कधीही परत पाठवून नका कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि स्वामींना हे खूप प्रिय आहे.

श्री स्वामींचे नामस्मरण करणे – मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण. मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वामींच्या नामस्मरणात किती शक्ती हे किती ताकत आहे. मित्रांनो, स्वामींचे नामस्मरण जर मनोभावे केले तर स्वामी आपली प्रत्येक ईच्छा पुर्ण करत असतात.

माणुसकीची भावना – मित्रांनो चौथी गोष्ट जी स्वामींना अतिशय प्रिय असते ती म्हणजे माणुसकीची भावना. मित्रांनो, प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलावे, वडीलधाऱ्या मंडळींशी आदराने वागावे, सगळ्यांना प्रेम करावे तसेच कुणाचाही तिरस्कार करू नये हे गमसर्व गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात ती व्यक्ती स्वामींना प्रिय असते.

समाधानी असणे – मित्रांनो, पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे समाधानी असणे. मित्रांनो, जो व्यक्ती आपल्या आहे त्या परिस्थितीत समाधानी असतो तो व्यक्ती महाराजांना प्रिय असतो. जो व्यक्ती जे त्याच्याकडे आहे त्यात संधनी असतो तो असे म्हणत नाही की मी गरीब आहे आणि माझे काय होणार तो सद्य परिस्थितीवर रडत बसतं नाही. जे आहे त्यात आनंदाने जीवन जगतो.

तर मित्रांनो या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि चरणात आणा. या गोष्टी तुम्ही अचरणात आणल्या म्हणजे स्वामी तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. या सर्व गोष्टी स्वामींना प्रिय आहे आणि या गोष्टी तुम्ही पाळा म्हणजे 100 % तुमच्या ईच्छा पुर्ण झाल्याचं म्हणून समजा..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *