नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो ज्या घरातील स्त्री ही संस्कारी असते ते घर चांगले व सुशिक्षित बनते असे म्हटले जाते तसेच त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील लोकांच्या बदलत असतो परंतु मित्रांनो आम्ही तुम्हाला घरातील स्त्रीबाबत असे काही सांगणार आहोत. की घरातील स्त्रीच्या अशा कृत्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या घरात येत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती काम आहेत की जे केल्यामुळे स्वामी समर्थ महाराज घरात येत नाहीत.
मित्रांनो हिंदू धर्मानुसार घरातील स्त्रीला लक्ष्मीचा व अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो. परंतु महिलांच्या काही चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते व घर सोडून निघून जाते. मित्रांनो, यातील पहिले काम म्हणजे घरातील महिलांनी केस मोकळे सोडू नये. मित्रांनो बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळी केस विचारण्याची सवय असते आणि ते केस मोकळे सोडून देतात. तर मित्रांनो शास्त्रानुसार केस मोकळे सोडणे हे अशुभ मानले आहे. आणि म्हणून माता लक्ष्मी नाराज होते व घर सोडून निघून जाते.
मित्रांनो बऱ्याच वेळा घरातील स्त्री ही मुख्य दरवाजावर बसून गप्पा मारत असते तर मित्रांनो ही अतिशय चुकीची गोष्ट आहे.
लक्ष्मी सुद्धा घरात मुख्य द्वारानेच प्रवेश करत असते परंतु जर रस्त्यात घरातील स्त्री बसलेली असेल तर ती आल्या पावलीच परत जाता असतें. मित्रांनो घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाण नसावे.
तसचे मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे घरातील स्त्रीला जर सूर्योदयानंतर देखील झोपायची सवय असेल तर घरातील लक्ष्मी ही घर सोडून निघून जात असते. मित्रांनो यामुळे घरातील सुख-समृद्धी कमी होते तसेच घरात नकारात्मकतेचे वातावरण तयार होत असते. त्यामुळे मित्रांनो घरातील स्त्रीने सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी करून स्वामींची सेवा केली पाहिजे.
मित्रांनो, ज्या महिला रात्री स्वयंपाक घरातील भांडी स्वच्छ न करता तसेच सोडून देतात. तसेच त्यांना कंटाळा येतो रात्री भांडी धुण्याचा आणि ती भांडी सकाळी घासू असे ते ठरवतात. तर मित्रांनो, शास्त्रानुसार ही अत्यंत अशुभ मानले जाते. तर मित्रांनो अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही. घरातील महिलांनी स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवावे. तसेच महिलांनी खरकट्या ताटात जेवण करू नये. तर मित्रांनो ही चार कामे घरातील महिलांनी कधीही करू नये अन्यथा घरात माता लक्ष्मी व स्वामी महाराज कधीही येणार नाहीत.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!