निसर्गाने प्रत्येक स्त्रीला संबंधाची इच्छा हि फक्त वंशविस्तार करण्याइतपतच मर्यादित ठेवलेली आहे. बाकीच्या जीवनात आपले घर, संसार, पती आणी मुलेबाळे यांची काळजी घेणे, त्यांच्यासाठी दिवसभर आपले मन व शरीर राबवणे यातच ती खुश असते.

हे प्रत्येक पुरूषाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, ज्याप्रमाणे पुरूषाच्या मनात संबंधांचे महत्त्व सर्वात जास्त असते. आणी त्यासाठी पुरुष काहीही करू शकतो. तेवढे संबंधाचे महत्त्व महिलांच्या मनात नसते.संबंधाची इच्छा पुर्ण करण्यासाठी महिला अनैतिक संबंधाचा मार्ग कधीच अवलंबत नाही.

आपल्या समाजात काही महिला संबंधाला सर्वात जास्त महत्व देत असतात. अशा महिलांपैकी बहुतेक सर्व महिला या लग्नाअगोदरच संबंधांचा अनुभव घेतलेल्या असतात. त्यानंतर दुसरया पुरूषासोबत लग्न झाले की मग संबंध निर्माण झालेला पहिला पुरूष व हा दुसरा पुरूष यांच्यापैकी आपल्याला कोणता पुरुष शारीरिक सुख जास्त प्रमाणात देतो याचा विचार त्या करतात.

त्यानंतर मग आणखी एक पुरूषाचा अनुभव घेऊन पाहिला जातो. हा एक मानसिक आजार आहे. याविषयी मानसशास्त्र चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देऊ शकेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *