नमस्कार मित्रांनो.. मराठी दुनिया या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ. मी जर तुम्हाला अस सांगितल की ज्यामुळे तुमच आयुष्य बदलू शकत तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही. पण हे पूर्ण वाचल्यानंतर बसेल यात काही शंका नाही. त्यासाठी हे पूर्ण नक्की वाचा. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपण दिवसाची सुरुवात कशी करतो हे फार महत्त्वाच आहे. त्यावरच आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो.

आपला संपूर्ण दिवस कसा जाणार आहे आपल्या दिवसाची सुरुवात आपण कशी केली आहे याच्यावर अवलंबून असत. आणि हा असा प्रत्येक दिवस आपल आयुष्यात चढ उतार आणत असतो म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण योग्य प्रकारेच करायला हवी. मग तर चला जाणून घेऊया अशी कोणती गोष्ट आहे जी केल्याने आपले जियान सुख समृद्धीने भरून जाईल. सगळ्यात पहिलं काम म्हणजे कर दर्शन.स्वामींची पूजा.

आणि नंतर महत्वाचे म्हणजे आपण शांत होऊन आपल्या जीवनातील तणाव दूर केला पाहिजे. रानात तनआणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातल तन पिकांचा नाश करतो. मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करत आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचं सोनं करता. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *