नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ. तर एके दिवशी स्वामी ची स्वारी सकाळपासूनच अत्यंत रागात होती. सुंदराबाई श्रीपाद भटजी अशी सर्व मंडळी आसपास होती. पण तरीही स्वामी मात्र अत्यंत क्रोधित होते. जणू काही कुणीतरी भली मोठी चूकच केली असावी. जो समोर येईल त्याला शिव्या आणि तळ्यात सोडून आज स्वामींकडून काहीच मिळत नव्हते. सर्व विचारात पडले होते. परंतु काही बोलायचे धाडस कुणा मध्येच नव्हते.अशातच एव्हाना संध्याकाळ झाली होती. आता गर्दी ओसरू लागली होती.
स्वामी शांतपणे पहुडले होते. सुंदराबाई स्वामींचा पाय चेपत होती. शेवटी न राहून बाई ने स्वामी कडे शब्द टाकला. स्वामी महाराज तेव्हा स्वामी चिडून म्हणाले, काय आहे आता तुला शिव्या खायची आहेत का आमच्या? मग तुझे पोट भरेल. गपगुमान एक काम कर नाही तर होऊन चालती आम्हाला कुणाचीही गरज नाही समजलं का? आता मात्र सुंदराबाई ची उत्सुकता अजूनच वाढली की आज नेमका स्वामींना झालय तरी काय? त्यानंतर त्या स्वामींना म्हणाल्या, स्वामी, मी काय म्हणते? आपण जेवण करून घ्या रात्र झाली आहे. तेव्हां स्वामी सुंदराबाई वर गरज ले का? आमचे जेवणा साठी तुझा जीव चालला आहे का? तेव्हा सुंदरा बाई म्हणाली तसे नाही स्वामी परवानगी असेल तर एक प्रश्न विचारू का? स्वामी म्हणाले, विचार काही विचाराय चे तुला?
सुंदरा बाई म्हणाल्या. स्वामी मी आज सकाळपासून बघते तुम्ही सर्वांना शिव्या देत आहेत. बघताना वाईट वाटत असेल होतो. आम्ही सगळे विचारे आशे ने तुमच्याकडे येतात. आणि तुम्ही त्यांना? इतका बोलून झाल्यावर सुंदराबाई थांबल्या. आता मात्र स्वामी शांत झाले आणि स्मितहास्य करून पुढे बोलू लागले. अगं बाई आम्हाला गुरु म्हणताना आम्हाला सर्वस्व मानताना मग आमच्या बोलण्याचे इतके वाईट का वाटून घ्यायचे? धमिजा शिवाय तो जो तळा देतो तो तुम्हाला नाही तुमच्यातील वाईट गुणांना वाईट प्रवृत्तीला देतो. आमच्या क्रोधाला घाबरून तुमच्यातली वाईट शक्ती संपूर्ण तुम्ही निर्माण होत असता समजा का?
स्वामींचे उद्गार ऐकून सुंदराबाई शांत झाली.
सुंदराबाईला स्वामींची लीला कळाली होती. तर स्वामी अंतर साक्षी आहे. म्हणजेच प्रत्येका च्या हृदयात असणारा अनंत परमात्मा आहे. स्वामी सक्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही. म्हणून ते सर्व सामान्य जीवनवर रागवत ही नाही. आज सर्व विश्वाचा संहार होईल म्हणून स्वामी कुणावरच रागवत नाही तर त्यांच्या अपराधाना क्षमा करतात. ते आपल्या भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्यांच्या पापा वृत्ती वर व संकटावर ते रागावतात. आपल्या भक्तांच्या दृष्ट प्रवृत्ती चे व्यवहार ते सहन करत असाल.व त्यांची देह शुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्यांना मोक्ष प्राप्ती घडवून देतात. श्री स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!