नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आपल्याला माहित आहे कि, आपल्या जीवनात बऱ्याच अडचणी येत असतात. बरीशी संकटे येत असतात. आणि या संकटांमध्ये आपण आपल्या देवापुढे हात जोडून प्रार्थना करीत असतो. कि या संकटा मधून आम्हाला बाहेर काढा. आमच्या वरचे सर्व संकटे दूर करा. आपण काहीना काही आपल्या देवाकडे मागत असतो आणि बराच अशा पूजा करत असतो. भक्तिभावाने आराधना करत असतो. परंतु काहीना काही कारणांमुळे आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. याचे कारण असते ते म्हणजे आपली सेवा चुकीची झालेली असते. त्यामुळे आपली पूजा अपूर्ण राहते व आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपण जे सेवा करत असतो. त्याची पद्धत चुकीची ठरत असते.

मित्रांनो जर तुमचेही जीवनामध्ये खूप अडचणी येत असतील आणि त्याच बरोबर हाती घेतलेले काम व्यवस्थितरित्या पूर्ण होत नसेल आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही नकारात्मक घडत असेल त्यामुळे तुम्ही कायम दुःखी जात असाल तर मित्रांनो अशावेळी आपण स्वामी समर्थांची अशी एक सेवा आज पाहणार आहोत आणि सेवा जर तुम्ही अगदी मनापासून तुमच्या घरांमध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर तुम्ही हाती घेतलेले काम व्यवस्थित पूर्ण होईल तुमच्या जीवनामध्ये असणारे नकारात्मकता नष्ट होईल आणि पुन्हा तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी सकारात्मकतेने होण्यास सुरुवात होईल.

जर आपल्याला कोणती तरी आपली इच्छा पूर्ण कसे करायचे असेल किंवा आपले कार्य पूर्ण करायचे असेल तर, एक उपाय नक्की करा. हा करण्यासाठी तुम्हाला पहिला तुमचा संकल्प सोडायला हवा. हा संकल्प सोडण्यासाठी एक ताटली घ्या. ताटली च्या वर आपला हात ठेवा आणि हातामध्ये थोडे पाणी घ्या. आणि जी काही आपली इच्छा आकांशा असेल ती बोला व ते पाणी ताटात सोडा आणि हे झाल्यानंतर 108 माळी जपा करा. 108 माळी जमत नसेल तर, किमान अकरा माळी तर हा जप तुम्हाला करायलाच हवा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल.

तर मित्रांनो अशाप्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या सर्व समस्येतून बाहेर पडता येईल व तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि मित्रांनो ज्या वेळी तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख येईल येईल आणि अडचणीने तुमचे जीवन भरून जाईल अशा वेळेला स्वामी महाराजांची छोटीशी सेवा तुम्ही जर तुमच्या घरामध्ये अगदी मनापासून आणि विश्वासाने केली तर यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *