मित्रानो आज आम्ही तुम्हाला अशा दोन नावाच्या महिलेबद्दल सांगणार आहोत की ज्या संपूर्ण आयुष्य दुखद घालवतात यांनी पतीवर कितीही प्रेम केलं तरी पतीकडून यांना प्रेम मिळत नाही. फक्त जगाला दाखवण्यासाठी यात पती पत्नीचं नातं उरलेलं असतं.

मित्रांनो, लग्न हे असं पवित्र बंधन मानलं जातं की पती पत्नीचं नातं हे जगातील सर्व नात्यांपेक्षा वेगळं असतं. पती पत्नी मधील नात्याला जगातील सर्वात स्पेशल नातं असं म्हटलं जातं. मित्रांना अरेंज मॅरेज मध्ये लग्नाआधी दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असतात. लग्नानंतर ते दोघे एकमेकांना स्वीकारून सुखात संसार सुरु करतात.

जसं की तुम्हाला माहिती असेलच की? लग्नात सात फेरे घेणं म्हणजे एकमेकांना सुख दुखात साथ देऊ हा त्या मागचा हेतू असतो. संसार करायचा म्हटलं की पती पत्नी मध्ये समजूतदारपणा असता खूप महत्वाचा आहे. मित्रानो जर संसारात पती असो किंवा पत्नी असू. दोघांपैकी एखादा जरी सात देऊ शकला नाही तर ते नातं जास्त काळ टिकत नाही. लवकरच अंत निश्चित असतो.

पती पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी तर होतच राहतात. यात काही शंका नाही आणि असं म्हणतात की जेवढं भांडण होतं तेवढं प्रेम वाढतं. पण मित्रांना हे खूपच कमी ठिकाणी पाहायला मिळतं असं त्या जोडप्यांमध्ये होऊ शकतो. ज्यांना एकमेकांवर खूप विश्वास असतो सोबत त्यांना नात्याचा आणि एकमेकांचा सन्मान करणं गरजेचं असतं.

मित्रांनो, तुम्ही आजवर पाहिले असेल की पती पत्नी मध्ये झालेल्या भांडण एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात की कधी कधी एकमेकांना अपशब्द सुद्धा बोलले जातात. परिणामी दोघांमध्ये प्रेम भावना कमी होऊ लागते. अशा मुळे पती आपल्या पत्नी ला तेवढे प्रेम देऊ शकत नाही. जेवढे प्रेम देणं गरजेचं असतं. त्यामुळे पत्नी पती पासून दुखी राहू लागते. नात्यातील गोडवा कमी कमी होऊ लागतो.

आज आम्ही तुम्हाला अशाच दोन महिला बद्दल सांगणार आहोत. ज्या पती पासून नेहमीच नाखूश असतात चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या दोन महिला. मित्रांनो, ज्या महिलांचे नाव P अक्षरावरून सुरु होतं आशा महिला कधीच आपल्या पतीकडून खुश राहत नाही. या नावा च्या महिला आपल्या पतीकडून जास्त प्रेमाची अपेक्षा ठेवतात यांची अशी अपेक्षा असते की नव्याने सर्व लक्ष माझ्या वरच द्यावं. नव्याने सर्व गोष्टी माझ्या सोबत शेअर कराव्यात. या महिलांच्या डोक्यात सतत प्रेमभंगाचे विचार येत असतात. त्या स्वतःचे आयुष्य मोकळेपणा जगत नाहीत. त्यामुळे या नेहमीच दुःखी जीवन जातात.

त्याचबरोबर ज्या महिलांचे नाव K अक्षरावरून सुरु होतो त्या महिला सुद्धा पतीपासून खूश नसतात. यामागे एक कारण असंही आहे की या नावाच्या महिला सतत आपल्या पतीवर संशय घेत असतात. मित्रांनो या महिला स्वभावाने वाईट नसतात परंतु यांना आपला पती दुसऱ्या महिलांशी बोलला तरी खपत नाही. याच कारणामुळे या महिला सतत दुखी जीवन जगतात.

आपल्या पती 24 तास आपल्या वर प्रेम करत राहावं अशी त्यांची इच्छा असते. जेव्हा त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्या पती वर नाराज होतात. परिणामी सुखी संसार होतच नाही. सतत दबाव जीवन जगत राहतात तर मित्रांनो असं म्हणतात की या दोन नावाच्या महिला आपल्या पती पासून नेहमी दुखी असतात. यांना पतीचं प्रेम कधीच मिळत नाही हो, पण याला अपवाद सुद्धा असू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *