बऱ्याच वेळेस आपण उपवास करत असतो व्रत करत असतो. उपवास गुरुवारचे असतात मंगळवारचे असतात चतुर्थीचे असतात किंवा नवरात्रीचे नऊ दिवस असतात. जेव्हा आपण हे उपवास करतो तेव्हा जर आपण हे 1 काम केले तर आपल्याला आपल्या उपवासचा लाभ नक्की मिळेल.

कोणताही उपवास करताना हे 1 काम नक्की करावे तरच आपल्याला उपवासाचे फळ मिळते मग तो उपवास कोणताही असुद्या कोणत्याही तिथीचा कोणत्याही सणाचा असुद्या तर ते 1 काम कोणत्याही उपवासाच्या दिवशी नक्की करा.

महिला असतील पुरुष असतील कोणीही हे काम करू शकतात जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठावे आंघोळ करून तुम्हाला हे काम करायचे आहे. आणि हे काम करताना तुम्हाला फक्त एका वाटीमध्ये थोडे गोमूत्र घ्यायचे आहे आणि त्यात थोडे शुद्ध पाणी एकत्रित करायचे आहे आणि ते तुमच्या घरामध्ये सकाळी अंघोळ करून पूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायच आहे.

घरात जेवढे ही रूम असतील त्या पूर्ण रूममध्ये गोमूत्र शिंपडायच आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या दिवसाला सुरुवात करावी देवपूजा करावी कारण उपवासाच्या दिवशी जर तुम्ही आधीच सकाळी उठून घर पवित्र कराल तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल.

घरामध्ये सकारात्मकता आणि दैवीय शक्ती नांदेल. जर तुम्ही उपवास करत आहात जर आधीच तुमचे घर दूषित आहे तुमच्या घरात नकारात्मकता आहे कटकटी आहेत बऱ्याच गोष्टीचे दोष, पिडा आहेत तर तो उपवास काहीच कामाचा नसतो.

म्हणून उपवास ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करून गोमूत्र आणि शुद्ध पाणी घरात शिंपडावे याने घर पवित्र होते शुद्ध होते आणि नकारात्मकता,वाईट शक्ती घरातून निघून जाते तर तुम्ही कोणताही उपवास करताना हा 1 काम नक्की करा.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी आस्था फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *