नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याची ग्रह नक्षत्रांची स्थिती पाहून त्याची रास ठरते आणि त्यानुसार व्यक्तीची नाव ठेवलं जातं. जेव्हा हे नाव ठेवलं जातं तेव्हाच आपलं भविष्य ही ठरलेल असत. आपण भविष्यात काय बनणार, आपला स्वभाव कसा असेल,या सर्व गोष्टी या नावावरूनच ठरतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा काही तरी अर्थ असतो.

त्या व्यक्तीच्या जीवनात बहुतांश सर्वच गोष्टी या नावानुसार होत असतात. त्यामुळे या नावाचे महत्त्व आपल्या जीवनात खुप आहे. व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा प्रभाव खुप असतो आणि त्यात त्या अक्षराचा गुण किंवा दोष नक्कीच असतो. जर आपले किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचे नाव हे A अक्षरापासून सुरू होत असेल तर त्या नावाच्या व्यक्तीच्या आयुष्याशी निगडित काही गोष्टी सांगितल्या ज्योतिषशास्त्रात सांगितल्या आहेत.

या व्यक्तीकडे पुस्तकी ज्ञानाच भांडार असते, याव्यतिरिक्त त्यांच्याकडे व्यवहारिकही ज्ञान भरपुर असते. त्यामुळे हे जीवनात कोणत्याही प्रकारची व्यक्तीबरोबर अगदी सहज मैत्री करू शकतात. तसेच या व्यक्तीकडे कोणती व्यक्ती योग्य आहे आणि कोणती धो-का देऊ शकते याची तंतोतंत माहिती असते.

हे लोक खूप कष्टाळू स्वभावाचे असतात. ते कोणत्याही गोष्टीचा जिद्दीने सामना करतात. या व्यक्तीचं बोलण राहणीमान पाहून कोणीही यांच्याकडे सहज आकर्षित होतो. या व्यक्तींकडे नेतृत्व गुण खास असल्याने हे कोणत्याही व्यक्तीस नियंत्रणातही ठेउ शकतात.
या नावाची माणसे सतत ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात.

यासह, हे लोक त्यांच्या या चांगल्या स्वभावामुळे जीवनात खूप यशस्वी होत असतात.कारण माणसाचे मन जिंकण्याची कला या नावाच्या लोकांमध्ये अवगत असते. हे लोक इतरांना निस्वार्थी मनाने मदत करत असतात. त्यांच्या स्वभावामुळेच लोक या नावाच्या लोकांकडे पटकन आकर्षित होताना दिसत असतात. तसेच या लोकांमध्ये नेतृत्वक्षमता असते.

A नावाचे लोक फार प्रभावी असतात. A नावाचे लोक मोकळ्या मनाचे असतात. त्यामुळे हे कोणापासूनही काहीही लपवत नाहीत. परंतु त्यांचा राग त्यांना इतर लोकांच्या नजरेत वाईट ठरवतो कारण ते रागात असतानाही सत्यच बोलतात. या व्यक्ती आपल्या तत्त्वांसाठी, कोणाशीही सामना करण्यास तयार होतात. ते खूप निडर असतात.

या व्यक्ती कितीही वाईट परिस्थितीमध्ये सत्याचा मार्ग सोडत नाहीत. या व्यक्ती खुप आदर्शवादी आणि विचारवंत स्वभावाच्या असतात. स्वत: ला कोणत्याही परिस्थितीत श्रेष्ठ सिद्ध करू इच्छितात. सामाजिक जीवनात त्या नेहमी हसतमुख व दिलखुलास असतात. या व्यक्ती कोणतेही काम स्वतःच्या पद्धतीने आणि मर्जीने करतात.

त्यामुळे या व्यक्ती ऐकतात सर्वांचे पण स्वतःला योग्य असेच वागतात. मात्र या नावाच्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात. पण हे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात, ते मनापासून प्रेम करतात. तसेच वै-वाहिक जीवनात या व्यक्ती आपलं वर्चस्व जीवनसाथीवर राखण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे वै-वाहिक जीवनात ताळमेळ नसतो. हे महिलांसाठी अधिक लागू आहे. विवाह झाल्यानंतर, A नावाच्या महिलांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते, मात्र लग्नानंतर या नावांच्या पुरुषांचे जीवन अधिक सुखी बनते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *