श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो
आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणती ना कोणती अडचणी त्याचबरोबर समस्या वारंवार येत असतात. त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धे देवीदेवतांचे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींची सेवा,पूजा,मंत्रजप अगदी मनापासून करत असतो.

परंतु ज्यावेळी आपण एखादी समस्या दूर व्हावी यासाठी एखादी सेवा सुरू करतो आणि ती समस्या दूर झाल्यानंतर ती सेवा बंद करतो आणि त्यानंतर पुन्हा एक नवीन समस्या आपल्यासमोर येते आणि त्यासाठी मग आपण दुसरी सेवा शोधत असतो. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या वारंवार येत असतात आणि एका मागे एक समस्या आपल्या जीवनामध्ये येतच असतात. आणि त्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा व पूजा मंत्र जप शोधत असतो.

ज्यावेळी आपल्या जीवनात आर्थिक समस्या येतात किंवा पैशांसंबंधीत अडचण निर्माण होतात त्यावेळी आपण लक्ष्मी मातेला आणि त्याचबरोबर कुबेर देवतेची पूजा आजच्या करतो आणि त्यांच्या मंत्राचा जप करत असतो आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपल्या कामांमध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये शांती जात नाही अशा वेळेला आपण स्वामी समर्थांच्या सेवा व पूजा मंत्र जप करत असतो.

परंतु मित्रांनो अशा वेळी आपण वेगवेगळ्या मंत्रांचा जप करत असतो.परंतु मित्रांनो एकावेळी आपण अनेक मंत्रांचा जप करू शकत नाही म्हणजेच जर आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी एकच कोणता तरी मंत्र किंवा एकच कोणती तरी सेवा आपल्याला जर मिळाली तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो.

आणि त्याचबरोबर आपल्यातील बरेच जण ज्यावेळी स्वामींची सेवा पूजा करत असतात त्यावेळी त्यांना असे वाटते की, मी स्वामींची अगदी मनापासून पुजारीच आणि सेवा करतो. परंतु माझ्या हातून लक्ष्मी मातेची आणि भगवान शंकरांची पूजा होत नाही किंवा त्यांची सेवा होत नाही आणि त्याचबरोबर जी व्यक्ती भगवान शंकरांची किंवा लक्ष्मी मातेची सेवा पूजा करत असते त्या व्यक्तीला असे वाटते की आपल्याकडून गणपतीची आणि त्याचबरोबर हनुमानाची सेवा होत नाही.

तर मित्रांनो अशा वेळी आपल्या मनामध्ये वेगवेगळी विचार येतात की, मी जर ह्या देवतेची सेवा केली किंवा पूजा केली किंवा मंत्र जप केला तरी यामुळे दुसरी देवी देवता आपल्यावर नाराज झाली आणि त्यांची सेवा आपल्या हातून झाली नाही तर काय होईल.

तर मित्रांनो अशा वेळी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु मित्रांनो आपले शास्त्रामध्ये अशा एका प्रभावी आणि चमत्कारिक मंत्राबद्दल माहिती सांगितलेली आहे. हा मंत्राचा जप जर आपण आपल्या देवघरासमोर बसून किंवा कोणत्याही देवी देवतेच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरी यामुळे सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील.

सर्व देवी देवता आपल्यावर या एकाच मंत्रामुळे प्रसन्न होतील. मित्रांनो एका अशा प्रभावी मंत्रामुळे सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि याच एका मंत्राचा जप जर आपण दररोज केला तर यामुळे सर्व देवी देवतांची पूजाअर्चा सेवा आणि त्या सर्वांचा मंत्र जप केल्याचे पुण्य आपल्याला या एकाच मंत्र मधून मिळून जाईल.

तर मित्रांनो कोणता आहे हा चमत्कारी आणि प्रभावी मंत्र आणि त्याचबरोबर या मंत्राचा जप कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

ज्यावेळी तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये देवपूजा करता ती देवपूजा करत असताना आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे.मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सर्व सिद्ध देवी देवतांना स्नान घालायचे आहे. त्यानंतर अभिषेक घालायचा आहे. आणि त्याचबरोबर सर्व देवी देवतांच्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर त्या स्वच्छ पुसून त्यांना हळद-कुंकू अष्टगंध चंदन हे सर्व लावून झाल्यानंतर देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे.

त्याचबरोबर दोन कापराच्या वड्या सुद्धा आपल्याला देवी देवतांच्या समोर लावायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला 21 वेळा आणि जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये बसून करायचा आहे.

मित्रांनो दररोज देवपूजा झाल्यानंतर या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम देवी देवताय नमः” “ओम देवी देवताय नमः” मित्रांनो असा हा छोटासा पण चमत्कारी आणि खूप प्रभावी असा मंत्राचा जप तुम्ही दररोज तुमच्या देवघरांमध्ये बसून 21 वेळा केला तर यामुळे सर्व देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होतीलच.

त्याचबरोबर या मंत्राचा जप करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतील. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व लवकरात लवकर पूर्ण होतील. तर मित्रांनो असा हा चमत्कारी आणि प्रभावी मंत्राचा जप तुम्ही नक्की करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *