नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!, आपल्या शास्त्रांमध्ये देवपुजेविषयी तसेच अनेक विधीविषयी माहिती सांगितलेली आहे. आपल्या काही चुकांमुळे आपल्यावर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो आणि कामात यश काम मिळत नाही. परंतु मित्रांनो यामागचे कारण आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? कारण या यशामागे काही तरी आपले चुकत असते.

आपण देवपूजा करीत असतो. ती अगदी मनोभावे करीत असतो. देवाकडे पाठ करून का बसू नये आणि याचे कारण काय आहे.आणि जर आपण पाठ करून बसलो तर याचे परिणाम काय होतात हे जाऊन घेऊयात. आपण मंदिरात गेल्या नंतर दर्शन घेऊन पाच मिनिट का होईना आपण तिथे बसतोच.

आणि कायम मंदिरात गेल्यावर असे सांगितले जाते की देवाकडे पाठ करून बसू नये. तर या मागे कारण काय आहे. असे का सांगितलं जातं. तर देवाकडे पाहून आपण त्यांचे नामस्मरण करतो त्यामुळे त्यांचा आपल्यावर चांगला प्रभाव पडतो आणि धार्मिक कारणानुसर देवाकडे पाठ करून बसल तर देवाचा अनादर केल्या सारखं होतो. देवाचा अपमान केल्या सारखा आहे त्यामुळे देवकड पाठ करून बसन म्हणजे त्यांनी दिलेल्या आशीर्वादाकडे पाट फिरवल्या सारखे होते. आणि हे अशुभ मानल जात.

म्हणून जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण कधीच पाठ करून बसत नाही. अगदी आपल्या घरातल्या देवाकड देखील आपण पाठ करून बसत नाही. आपल्या घराचीच रचना अशी केलेली असते की जेणेकरून देवाकडे पाठ करून बसता आल नाही पाहिजे.

आपण म्हणतो की ईश्वर हा सर्वत्र आहे त्याचं बरोबर आपण मंदिरात जातो तेथे आपल्याला जास्त सकारात्मक ऊर्जा ही मिळत असते. कारण मंदिरात सगळेच जण येतात आणि सगळेच आपले चांगले विचार घेऊन येत असतात. कोणीच वाईट विचार घेऊन मंदिरात येत नाही त्यामुळे मंदिरात इतकी सकारात्मक ऊर्जा असते की तिथली सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये जाते. जर घरामध्ये किंवा एखाद्या मंदिर मध्ये देवाची सेवा करत आसाल तर त्या दोन्ही मध्ये खूप फरक असतो.

घर म्हणल की वाद विवाद तंटा हे सगळ आलच कारण आपण तिथे राहत असतो. त्यामुळे घरातल्या मंदिरात जेवढी सकारात्मक ऊर्जा असते त्या पेक्षा कित्तेक पटीने मंदिरातील सकारात्मक ऊर्जा जास्त असते. त्यामुळे आपल्याला अधिक सकारात्मक ऊर्जा आपल्या मध्ये सामावून घेता येते.

त्यामुळे आपण पाठ करून बसलो तर तो देवाचा अपमान होतो. बरेचशे नास्तिक लोक देखील असतात. आणि आपल्याला बघायला देखील मिळते की ज्यांचा देवावर विश्वास नसतो. असे लोक मंदिरामध्ये प्रवेश करत नाहीत.

आणि केला तरी देवाकडे पाठ फिरवतात. एकेक लोक देवांना मानत नाहीत पण घेतल्याच्या सांगण्यावरून मंदिरात जातात. पण हात सोडत नाहीत पाठ फिरवतात त्यामुळे चुकून सुद्धा आस करू नये. तो देवाचा अपमान असतो. देव आपल्याला काही तरी आशीर्वाद देत असतो. त्याला ते नाकारल्या सारखं होत आणि देवाचा अपमान होतो. म्हणून देवा कडे कधी पाट करून बसू नये.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *