नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषा नुसार दिनांक ६ नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येण्याची संकेत आहेत. हा काळ यांच्या जीवनातील अतिशय अद्भुत काळ ठरणार आहे. यांचे अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या अनेक समस्या येणाऱ्या काळामध्ये समाप्त होणार आहेत. मित्रांनो दिनांक सहा नोव्हेंबर रोजी अतिशय सकारात्मक योग बनत आहे. यांच्या नशिबाचा पालटणार आहे. हा काळ यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

भाग्याची साथ यांना प्राप्त होणार आहे आणि क्षेत्राचा आशीर्वाद देखील या राशींच्या जातकांवर बरसणार आहे. ईश्वरी शक्तीची विशेष कृपा यांच्यावर बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याच्या काळात आता समाप्त होणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार आहे आणि येणार आहेत अनेक दिवसापासून रिकामी हातामध्ये घेतली होती ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. जी हातामध्ये कामी घेतलेली आहे ती कामे जी कामे रखलेली आहेत ती कामे देखील पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो कालच म्हणजे दिनांक चार नोव्हेंबर रोजी शनिदेव मार्गी झाली असून आता दिनांक सहा नोव्हेंबर रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शनीच्या मार्गे होण्याचा अतिशय शुभ प्रभात या राशींवर दिसून येणार असून बुधाचे वृचिक राशीमध्ये होणारे गुरुचरित्र यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो शनि हे न्यायाचे कारक आहेत शनी जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही.

अनेक दिवसांचे दुःख समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही आणि बुधाची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर असते बुध हा वाणीचे कारक आहे ते ग्रहांचे राजकुमार मानले जातात. सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होत असते. सध्या वर्तमान स्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक काळ चालू असू द्या. त्या काळामध्ये परिवर्तन घडवून यायला वेळ लागत नाही.

काळ किती वाईट असला तरी ग्रह नक्षत्राची अनुकूल असल्यामुळे आपल्याला आपल्या भाग्योदयाला वेळ लागत नाही. आता इथून पुढे सर्वच दृष्टीने आपल्याला फल प्राप्त होणार आहेत. पुढे ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये मानसन्मान यश कीर्ती सर्वकाही प्राप्त होणार आहे. बुध आणि शनिचा शुभ प्रभाव एकूण साथ राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येईल. तर चला जेवायला घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशीं आणि त्यांना लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर बुध ग्रहाची विशेष कृपा बरसणार असून शनिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलण्यासाठी सुरुवात होणार आहे. अनेक दिवसांची कष्ट अनेक दिवसांचा संघर्षात आपणाला येणार असून प्रचंड यश प्राप्ती होण्याचे संकेत आहे. या काळामध्ये मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता असून या कामा या काळामध्ये व्यवसायाचा विस्तार घडवून आणणे आपल्यासाठी आवश्यक असेल.

व्यवसायामध्ये जेवढे जास्त लक्ष द्याल तेवढा मोठा फायदा आपल्याला या काळामध्ये मिळू शकतो. त्याबरोबरच या काळामध्ये व्यसनी लोकांपासून दूर राहणे गरजेचे असून नकारात्मक लोकांची सावली देखील आपल्यावर पडू देऊ नका. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते . या काळामध्ये आपण अवघड वाटणारी कामे पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. नातेसंबंध सुद्धा आपले मधुर बनणार आहेत.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांवर ग्रहांची विशेष अनुकूलता बसणार आहे. शनिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून बुध ग्रहाचे विशेष कृपा आपल्यावर बसणार असल्यामुळे या काळामध्ये आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल. आपल्या एकाग्रतेमध्ये वाढ होईल.विचार पूर्वक आपण आपले निर्णय घेणार आहात. या काळामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करताना आपल्याला थोडीशी साखर करावी लागेल. कुणाच्याही भूलपापांना बळी पडू नका. पूर्ण विचार करूनच गुंतवणूक करताना आपल्याला फार विचार करावा लागेल. विचार केल्याशिवाय गुंतवणूक करू नका मानसिक तणाव या काळात कमी होईल.

आरोग्य उत्तम राहील.संततीच्या जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. पारिवारिक जीवनात आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारानिमित्त प्रवास घडू शकतात. व्यवसाय भरभराटीस येणार आहे आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. म्हणूनच पूर्ण होणार आहेत. आपण या काळामध्ये करणार असून लोकांना मना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. भाग्याची साथ असल्यामुळे प्रत्येक प्रश्नात घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरी उद्योग व्यापार प्रगतीपथावर असेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी काळे शुभ ठरत असून एखादी गोड बातमी आपल्या कानावर येऊ शकते.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ काळाची सुरुवात होणार असून विशेष करून पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. घरामध्ये समृद्धीची भरभराट होणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील शनी ग्रहाचा विशेष शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. त्या बरोबरच बुध ग्रहाची कृपा बरसणार असल्यामुळे जीवनातील दुर्भाग्य आता समाप्त होणार आहे.

स्वतःच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून जीवनामध्ये मोठा यश संपादन करण्यामध्ये आपण सफल करणार आहोत. मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतील. आपल्यासाठी भरभराटीचा काळ असेल. मानसिक तणाव दूर होईल. इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होणार आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे हा काळ आपल्यासाठी राज योगासमान ठरणार आहे.

४) कन्या रास – कन्या राशि कन्या राशीच्या जातकांसाठी इथून येणारा पुढचा काळ भरभराटीचा असेल. सहा नोव्हेंबर पासून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास आपण करणार आहात. या काळामध्ये आर्थिक क्षमता आपली मजबूत बनेल. भाग्यची साथ असेल. नोकरीसाठी काळ शुभ ठरणार आहे.एखादी शुभ घटना या काळामध्ये करू शकते. त्यामुळे आपले स्वतःचे मन आनंदी आणि प्रसन्न असेल. आरोग्य देखील शुभ असेल. जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकतात. एखादी वाहन खरेदीची आपली इच्छा या काळात पूर्ण होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जातकांसाठी इथून येणारा काळ खऱ्या दिशेने भरभराटीच्या काळ असेल. नव्या क्षेत्रामध्ये केलेले पदार्पण आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. त्याबरोबर या काळामध्ये नोकरी विषयक आनंदाची बातमी देखील आपल्याला मिळू शकते. घरातील वातावरण आनंदी असेल. लांबचे प्रवास देखील या काळात घडू शकतात. व्यापारातून आर्थिक आवक समाधानी असेल. नफ्यामध्ये वाढ होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते. ज्या ठिकाणी आपण काम करत आहात त्या कामांमध्ये स्थान बदल यावेळेस होऊ शकते.

प्रत्येक क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त होणार आहे. या काळामध्ये आपल्याला वाईट लोकांपासून चुकीच्या लोकांपासून दूर राहणे आवश्यक असून स्वतःच्या क्रोधावर देखील आपल्याला थोडीशी नियंत्रण ठेवावे लागेल. विचारपूर्वक बोलणे अत्यंत आवश्यक आहे.शब्दप्रयोग करताना आपल्याला फार विचार करावा लागेल अन्यथा आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखू शकता. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे आपल्यासाठी आवश्यक आहे. इथून पुढे नवीन सुरुवात होईल इथून पुढे चांगली भरभराट होईल. कारण ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल आहेत. फक्त फक्त आपल्याला स्वतःचे कष्ट मेहनत वाढवण्याची आवश्यकता आहे.

६) मकर रास – मकर राशीसाठी जातकांसाठी हा काळ आनंददायी काळ ठरणार आहे. आपले संकल्पना लवकर पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांचे कष्ट फळाला येणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा आपण भरपूर उपयोग या काळामध्ये करणार आहात. मानसिक तणाव आता जाणवणार नाही. इथून पुढे आरोग्य देखील चांगले राहणार असून फक्त आपल्याला प्रयत्नांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. दडसोड वृत्तीने काम करू नका एकदा एक वेळा एकदा जे काम हातामध्ये घेतले ते परिपूर्ण होईपर्यंत त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

करिअरमध्ये चांगले यश आपल्याला मिळू शकते. व्यवस्थित रित्या पूर्ण होतील.सरकारी कामांमध्ये देखील आपल्याला लाभ मिळू शकतो. क्षेत्रात काम करायला लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. परिवारिक जीवनात आनंद असेल. अनुकूल आणि शुभ ठरणार आहे. एखाद्या नवीन चेहऱ्यावरती आपण आकर्षित होऊ शकता. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो. आर्थिक दृष्ट्या देखील हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभफलदायी करणार असून या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. मानसिक तणाव दूर होईल स्वतःच्या कर्तबगारीवर स्वतःचे विश्व आपण निर्माण करणार आहात. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती या काळात आपल्याला होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल शनि देवाचा आशीर्वाद असेल त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.जुने कर्ज समाप्त होणार आहे. चालू आहेत ते वाद आता समाप्त होणार आहेत.

भाऊबंदीमध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होणार आहेत. कुटुंबाचा पाठिंबा मित्रांचा पाठिंबा देखील आपल्याला मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मनासारखी यश मिळण्याचे संकेत आहेत. वाणीचा देखील अतिशय सुंदर उपयोग करणार आहात. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये आपण निवडलेले क्षेत्र आपल्यासाठी फलदायी ठरणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होतील. त्यामुळे मन समाधानी असेल. नवीन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *