नमस्कार मित्रांनो.Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, तुमच्या तळहातावर V अस चिन्ह आहे का? असेल तर तुमच्या सारखे भाग्य वान तुम्हीच आता पर्यंत भाग झाला नसेल तर पस्तिशी नंतर मात्र भाग्योदय नक्की. पण मग असं चिन्ह हातावर नक्की कुठे असावं? कसं असावं चला जाणून घेऊया. ज्योतिष शास्त्राच्या अनेक शाखा आहेत.
कुणी कुंडली पाहून भविष्य सांगतो तर कुणी संख्याशास्त्र कोणी हस्तरेषा, शास्त्र, सामुद्रिक शास्त्र अशा शास्त्रांच्या आधारे भविष्य कथन केलं जातं. यातील एक शाखा म्हणजे हस्तरेषा शास्त्र भविष्यात घडणार् या प्रत्येक लहान मोठ्या घटने चा मागोवा यामध्ये घेतला जातो.
आज आपण हातावर जा अशाच एका भाग्य शाली चिन्हा बद्दल जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की आपलं भविष्य आणि नशीब आपल्या हाता च्या रेषां मध्ये दड लेलं असतं. पण त्यातील अभ्यासा शिवाय या रेषांना नेमका अर्थ उलगड ला नाही.
अनेकवेळा आपल्या हातात अशा काही भाग्य शाली खुणा असतात ज्या ची आपल्या ला माहितीच नसते परंतु ते चेन्नई तुमच्या भाग्योदया चा संकेत देतात वास्तविक हातावर. नैसर्गिक रित्या तयार झालेला V हे चिन्ह भाग्य वान मानलं जातं. ज्योतिषांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या रेषा वेगवेगळ्या असतात.
त्या रेषा व्यक्तीचे वैवाहिक जीवन, संतान, सुख, आर्थिक स्थिती इत्यादी बद्दल भाकीत करतात. तसंच भाग्योद्याच्या सुद्धा काही खुणा असतात ज्या मध्ये इंग्रजी V हे चिन्ह हृदयाच्या अगदी खाली आणि तर्जनी आणि मधले बोट या स्थानी आहे का ते तपासलं जातं. ते तिथे स्थित असल्यास या चिन्हा चा अर्थ आपण जाणून घ्याय ला हवा.
हस्तरेषा ज्योतिष यांच्या मध्ये ज्या लोकांच्या हातात V चिन्ह असते ते खूप भाग्यवान असतात. हे लोक चांगले आणि आनंदी जीवन जगतात या लोकांसोबत राहणार्या लोकांवर ही त्यांच्या सकारात्मकतेचा प्रभाव पडतो आणि ते लोक ही आनंदी जीवन जगतात. या लोकांना एकनिष्ठ आणि समजूतदार जीवनसाथी मिळतो.
ज्योतिषांच्या मते जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येतो तेव्हा अशा लोकांची गरज असते जे दुखाच्या वेळी साथ देऊ शकतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या हातात V चिन्ह आहे. अशा लोकांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा अशी लोक नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. या लोकांवर कधीही डोळे बंद करून विश्वास ठेवला जाऊ शकतो.
V हे चिन्ह असलेल्या लोकांबद्दल असंही म्हटलं जातं की सुरुवातीला त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. समाजात मान सन्मान फारसा मिळत नाही. मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. पण वयाच्या 35 वर्षानंतर या लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडू लागतात. नोकरी च्या बाबतीत हे लोक झपाट य़ाने प्रगती करतात आणि जीवनात भरपूर यश मिळवतात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!