नमस्कार मित्रांनो आमच्या मराठमोळ्या पेज वर तुमचं स्वागत आहे.!! सत्संगाची गरज प्रत्येकाला हे. सत्संगाशिवाय. परिवर्तन नाही. म्हणजे आपण किती यज्ञ केले, किती याग केले, किती भजन किती पूजन केले. या सगळ्या गोष्टी केल्या. पण जोपर्यंत सत्संग आणि मनाचं परिवर्तन होत नाही. मी पणा संपत नाही. तोपर्यंत या सर्व गोष्टी केलेले आहे. त्यातून फक्त आपला अहंकार वाढतो. फक्त अहंकार वाढतो आणि अहंकार हाच ईश्वरापासून लांब नेणारा आहे.

अहंकाराच्या पोटी रावणाचा नाश झाला. हा अहंकार आपल्याला वाटत असेल की आपण यज्ञ केले या केले जाप केले किंवा आपण भजन करतो, पूजा करतो पूजा करतो. म्हणजे आपल्या मध्ये अहंकार नाही हे चुकीचे होय. हे चुकीचे. कारण की आज अशी स्थिती आहे की माझ्या मध्ये पहिले अहंकार आहेच. माझ्या मध्ये मी पणा आहेच. माझं ही पण हे माझ्याकडे आहेच आणि त्याच्यात आपण या सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे आपण त्याच सुद्धा अवडंबर करतो.

ज्या साधनेनी माझ्या मध्ये नम्रता यायला पाहिजे. माझा मध्ये दुसऱ्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. दुसऱ्या बद्दल सहानुभूती निर्माण व्हायला पाहिजे. दुसरा बद्दल दया क्षमा, शांती या गोष्टी निर्माण व्हायला पाहिजे न होता आपल्या मध्ये द्वेष निर्माण होतोय. दुसरा बद्दल आपण चर्चा करतो. दुसर् याचे वाईट गुणांचा बद्दल बोलतो. मग त्या जर आपण गोष्टी करत असु त्या अध्यात्मा ला काही अर्थ नाही. उगाच आपल्यामुळे अध्यात्म तरी काय म्हणतो ना बदनाम होणार नाही.

आज अशी स्थिती आहे माणसं दिसतात. आध्यात्मिक स्वरूपाचे. परमार्थिक आहे असं जाणंवत होतं. त्या व्यक्तीत जेव्हा आचरण करतो त्यावेळेस लक्षात येतो. की हा माणूस या योग्यतेचा नाही. त्याच्या मुळे. परमार्थ जो आहे. तो परमार्थ माझा आणि माझा ईश्वर या दोघांचा आहे. परमार्थ माझे जीवनाचा खरा अर्थ आहे. परम अर्थ परमार्था परम माहिती आहे. परमाणू म्हणतो आपण. परमाणु कसा आहे तो दिसतो का दिसत नाही. साध्या डोळ्यां नी इतका सूक्ष्म आहे. मग परमेश्वर कसा आहे?

साध्या डोळ्यांनी दिसत नाही. त्या लासुद्धा ती दृष्टी हवी. आणि दृष्टी फक्त मिळू शकते ते आपल्या चिंतनातून. जर आपल्या आयुष्यामध्ये जर आपण चिंतन केल नाही. तर तुम्हाला खरं सांगतो की कधीही आपली आध्यात्मिक प्रगती होणार नाही. कारण चिंतन असे आहे की चिंतनामधून मी कोन? माझ्या आचरण काय? मी वागतो कसा ? मी बोलतो कसं? मी कोणाला लुबाडतो का? मी कोणाला फसव तो का? हे फक्त कळेल चिंतनातून.

जर चिंतन नसेल ना तर या गोष्टी पण त्याला योग्य वाटतात. बघा. आपण प्रपंचामध्ये वागतो आहे पण आपलं चिंतन नाही. आपण जे करतोय ना त्याला योग्य समजतो. जस वागतो त्याला योग्य समजतो. त्याचं समर्थन करतो. तुम्ही कसा योग्य? जरी त्याच्या आतून वाटत असलं ना की मी चुकीचा वागलो आहे तरी सुद्धा तो आतून म्हणतो अजून त्याला कळत असतं पण चार लोकांना सांगतो ना हे बघ मी कसा बरोबर आहे मी हे इथे त्यांनी असा केला.

त्यांनी तसं केलं समर्थन करतो आणि समर्थन करून स्वत:ला समजावतो की मी बरोबर आहे. पण जे चूक आहे ते चूकच आहे. तुम्ही त्याच्या वर किती आवरण घाला चूक ही चूक. जरी अध्यात्माच कितीही नाटक केलं. परमार्थ च कितीही तुम्ही अवडंबर गेलो तरी सुद्धा त्या माणसा च्या आचरणा वरून लक्षात घ्यायला पाहिजे की तो परमार्थी आहे की नाही. आज अशी स्थिती आहे. जे दिसते त्याला फक्त आपण सत्य मानतो. पण या दिसण्याच्या पलीकडे फार गोष्टी आहेत. आणि त्या फक्त समजतील चिंतनातून. धन्यवाद !!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *